Page 16 of वाचकांच्या प्रतिक्रिया News
स्वयंघोषित धर्मसंसदेने गेल्या शतकात होऊन गेलेल्या केवळ शिर्डी साईबाबांना लक्ष्य करत आसाराम बापू व अन्य अवतारांच्या बाबतीत सोयीस्कर मौन पाळलेले…
दिनांक २० ऑगस्टच्या कीर्ती पिंजरकरांच्या ‘साईबाबांच्या वादाचा प्रसाद’ या लेखात लेखिकेने साईबाबांचा उदो-उदो केलेला दिसतोय.
‘वास्तुरंग’ (१६ ऑगस्ट)मध्ये सुचित्रा साठे यांनी लिहिलेला ‘जात्याची घरघर नव्हे जात्याला घरघर’ हा लेख भूतकाळात घेऊन गेला. आईसोबत जात्यावर दळतानाच्या…

माधुरी पुरंदरे यांच्याविषयी दिलीप माजगावकर यांनी यथोचित लिहिलेले भाष्य (लोकसत्ता, २४ ऑगस्ट) वाचले. ते वाचून माधुरी पुरंदरे यांच्या मोबाइलवर शेकडो…
आता निवडणुकांचे दिवस सुरू झाले आहेत, प्रत्येक राजकीय पक्ष मेळावे, सभा घेत आहेत. त्या वेळी बरीच वाहने वापरली जातात. काही…
‘आता राज्य भ्रष्टाचारमुक्त करण्याची वेळ’ ही नरेंद्र मोदींच्या घोषणेची बातमी वाचून (लोकसत्ता, २२ ऑगस्ट) करमणूक झाली. महाराष्ट्राच्या कारभारावर टीका करायला…
जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येताहेत तसतसा रखडलेल्या योजना मंजूर करण्याला आणि विकास कामांना गती देण्याला वेग येत आहे. सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी…
‘पोलिसांनी नाही पाहिले!’ ही बातमी (२० ऑगस्ट) वाचली. मुंबई-ठाण्यातील सर्वच दहीहंडी आयोजकांनी उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून जल्लोष केला.
कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवून मंत्र्यांपासून संत्र्यांपर्यंत सर्वानी दहीहंडी उत्सवाचा जो तमाशा सोमवारी सामान्य जनतेला दाखवला त्याने उबग आला.
‘अँटनींचा अलगद अहवाल’ हा ‘अन्वयार्थ’ चपखल शब्दांत काँग्रेस पक्षाच्या भावनिक घालमेलीवर भाष्य करणारा आहे. इतका मोठा पराभव वाटय़ास आल्यावर त्याचा…
‘कोटय़वधींच्या थकीत कॉर्पोरेट (अनुत्पादक) कर्जाची सीबीआयकडून चौकशी’ ही बातमी (लोकसत्ता, १३ ऑगस्ट) वाचली. सिंडिकेट बँकेच्या अध्यक्षांच्या प्रकरणानंतर हे अपेक्षितच होते.
प्रा. मुक्ता आंभोरे यांचा ‘झाकू कशी. चांदणं गोंदणी’ हा २६ जुलैच्या अंकातील ‘ब्लॉग माझा’ खूप आवडला. वाचून बालपणची एक आठवण…