Page 2 of मदत आणि बचाव कार्य News

राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, केंद्राकडेही मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान ठिकठिकाणच्या नद्या, ओढे-नाल्यांना पूर आले आहेत. काही ठिकाणी पूल वाहून गेले व तलाव फुटले आहेत.

केंद्र सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी महाराष्ट्राला १० हजार कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

कर्जबाजारी आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी आग्रही आणि एकमुखी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली…

जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर तालुक्यातील काही भागांमध्ये सोमवारच्या मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेली अतिवृष्टी मोठ्या नुकसानीची ठरली.

जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यन्त सरासरी ७६० मि.मी. पाऊस झाला.

अतिवृष्टी, पूरस्थिती यामुळे जवळपास ६०० घरांची पडझड झाली असल्याची माहिती आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

रात्री पाण्यात उतरुन एका झाडात ओंडका अडकवून पोहता येणाऱ्या सहा- सात जणांबरोबर बोटीची दोरी ओढून छातीभर उंच पाण्यातून सर्वांना बाहेर…

नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून गोदाकाठच्या काही गावांमध्ये पाणी शिरले आहे. श्री. क्षैञ गुंज ( ता.पाथरी ) या…

टॉर्च घेऊन काशिनाथ यांचा आवाज कुठे येतोय ते पाहिलं, त्यांना शोधल्यानंतर लाईफ जॅकेट घालून नदीत उडी घेतली.

नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी येथे महावितरणच्या रोहित्राचा( ट्रान्सफॉर्मर) स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

शिरूरमधील काही गावांमधील शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले, तर अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे पाणी शिरल्याने नुकसान झाले.