सश्रम कारावास News

बहिण भावाच्या प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक समजला जाणारा रक्षाबंधन हा सण भंडारा जिल्हा कारागृहात आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

मुंबईत मार्च १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सालेमने शिक्षा माफ करण्याच्या आणि मुदतपूर्व सुटकेच्या मागणीसाठी…

तहसीलदार भंडारा यांच्या उपस्थितीत पंचनामा झाल्यानंतर मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरला पाठवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

गळाभेट कार्यक्रम संपल्यानंतर परत जाताना पालक आणि पाल्यांचे डोळे पाणावले. अश्रूपूर्ण डोळ्यांनी एकमेकांना निरोप दिला.

मलकापूर अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही जाधव यांनी हा गुन्हेगारांना जरब बसविशणारा…

राज्यातील कारागृहात एखाद्या कैद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचा सरकारचा निर्णय अर्धवट तर आहेच, शिवाय राष्ट्रीय मानवाधिकार…

राज्यभरातील ६० कारागृहात जवळपास ४० हजारांपेक्षा जास्त कैदी बंदिस्त आहेत. दिवसेंदिवस राज्यभरातील कारागृहात कच्च्या कैद्यांची आणि शिक्षाधीन कैद्यांची संख्या वाढत…

आरोपी याने गुन्ह्यांची दिलेली कबुली विचारात घेत न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश आर. जी. कुंभार यांनी आरोपीला एक महिना सश्रम कारावासाच्या शिक्षेचा…

‘इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग’ची अंमलबजावणी काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. चांगली वर्तणूक असणाऱ्या कैद्यांसाठी त्याचा वापर शक्य आहे.

देशातील कारागृहांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत ‘इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग’चा पुरस्कार या अहवालात करण्यात आला…

विशिष्ट परिस्थितीत कुणाकडूनही गुन्हा घडू शकतो. त्याचा पश्चाताप मग होतो. पण कोठडीत गेल्यावर स्वातंत्र्य हरविते, संवाद सुटतो, आप्त दुरावतात.

राज्यातील कारागृहात कच्च्या कैद्यांची (न्यायाधीन बंदी) संख्या जास्त आहे. प्रत्यक्ष मुलाखत घेण्यासाठी कारागृहातील मुलाखत कक्षात नातेवाइकांची गर्दी होते.