आरटीई News

वंचित, दुर्बल घटकातील मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली…

अनेक पालकांकडून अद्याप प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे या टप्प्यातील प्रवेशासाठी १४ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शासनाकडून शाळांना गेल्या आर्थिक वर्षाच्या थकीत रकमेपैकी सुमारे ८० टक्के अर्थातच २१ कोटी रुपयांची रक्कम शासनाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळांना…

आरटीईच्या एकूण ७९७ रिक्त जागांपैकी आतापर्यंत ५४० प्रवेश निश्चित झाले आहेत.

११ हजार ३२२ जागांपैकी आतापर्यंत ८ हजार ३५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

आरटीईची दुसऱ्या प्रतिक्षा यादीची मुदत नुकतीच संपली आहे. या प्रतिक्षा यादीत ९५५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी केवळ ४३०…

अकोला येथील प्रभात किड्स स्कूल व श्री समर्थ शिक्षण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या…

ठाणे जिल्ह्यातून आरटीई दुसऱ्या प्रतिक्षा यादीत निवड झालेल्या ९५५ विद्यार्थ्यांपैकी २४६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १५ एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

जिल्ह्यात शिक्षण हक्क कायदा (आरटीई) २०२५-२६ साठी प्रतिक्षा यादी क्रमांक १ मध्ये २ हजार ७०५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.…

करोना साथरोगानंतरच्या काळात आरटीई शुल्क प्रतिपूर्तीसाठी यंदा देण्यात आलेला निधी सर्वाधिक आहे.

वंचित, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या २५ टक्के आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी १४ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.