Page 13 of एस. जयशंकर News
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी भारत दौऱ्यावर आले आहेत.
सुदान देशात निमलष्करी दल (आरएसएफ) आणि सुदानचे सैन्य यांच्यादरम्यान संघर्ष पेटला आहे. या संघर्षामुळे सुदानमध्ये युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे.…
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत केलेल्या ट्वीटवरून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे.
पाश्चिमात्य देशांच्या टिपण्णीवरून शशी थरूर यांनी हा सल्ला मित्र एस. जयशंकर यांना दिला आहे.
एस. जयशंकर म्हणतात, “जेव्हा आम्ही विदेशात आपल्या देशाचा दूतावास स्थापन करतो, आपले राजनैतिक अधिकारी त्यांचं कर्तव्य तिथे बजावतात, तर त्यांना…!”
पुण्यात परराष्ट्र मंत्रालयाद्वारे आयोजित आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
संयुक्त राष्ट्रसंघाची ७७ वर्षांपूर्वी स्थापना झाली. मात्र सध्याच्या जगाची वास्तविकता संयुक्त राष्ट्रसंघात दिसून येत नाही, असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी माझ्या वडिलांना पदावरून हटवलं असं एस जयशंकर यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं होतं
दिल्लीमध्ये १९८४ मध्ये काय घडले ते आपण सर्वानी पाहिले आहे, त्याविषयी वृत्तपट का येत नाहीत, असे प्रश्न त्यांनी विचारले.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका मुलाखतीदरम्यान ४० वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेची आठवण सांगितलं आहे. माझ्या वडिलांवर इंदिरा सरकार…
पुस्तकाचे प्रकाशन जयशंकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (२८ जानेवारी) होणार आहे.
जयशंकर म्हणतात, “मला वाटतं की जगानं पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या दहशतवादाची काळजी करायला हवी. युद्धाची काळजी करणं म्हणजे…!”