Page 14 of एस. जयशंकर News
“भारताचे पंतप्रधान देशात केवळ…”, अशी टीकाही शाझिया मेरी यांनी केली.
दिल्लीचा उल्लेख करत दहशतवादाबद्दल विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला एस जयशंकर यांनी दिलं उत्तर
राजकीय फायद्यासाठी दहशतवादाचा वापर केला जात असल्याने अलिकडच्या काही वर्षांमध्ये हा धोका वाढल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे
२६/११ चा दहशतवादी हल्ला केवळ मुंबईवरच नाही तर आंतरराष्ट्रीय समाजावर झालेला हल्ला होता, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे
दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांवर दबाव वाढला असल्याचे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे