Page 6 of सदाभाऊ खोत News
मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे घटकपक्ष आणि आमदार सरकारवर नाराज असल्याचं दिसत आहे.
बीडमधील महाप्रबोधन सभेत सुषमा अंधारेंनी भाजपा वेगवेगळ्या नेत्यांचा वापर करून नंतर त्यांना सोडून देतं, असा गंभीर आरोप केला.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मंत्रीमंडळ विस्तार न होण्याला अजित पवार कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांकडून साष्टांग…
महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीसाठी हे पुढचे पाऊल मानले जात आहे. तथापि, ‘ राष्ट्रीय पातळीवरील नेते’ अशी प्रतिमा निर्माण करण्यात ते किती…
एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरणासह इतर मागणीसाठी नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान २० डिसेंबरपासून आमरण उपोषणाची परवानगी मागितली आहे.
‘उसदर आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी प्रीतिसंगम उद्यान परिसर दणाणून गेले होते.
“शरद पवार कधी घरी बसतात आणि मी कधी पक्ष सोडून जातो अशी त्यांच्या मनात घालमेल सुरु ”, असंही बोलून दाखवलं…
२०१४ सालापासून हॉटेलचं बील थकवल्याचा आरोप करून एका हॉटेल मालकाने १७ जून रोजी रयत क्रांती संघटनेचे नेते तथा माजी मंत्री…
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केलेला आहे.
भाजपा नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केलाय.
सदाभाऊ खोत यांनी २०१४ पासून हॉटेलचं बिल थकवल्याच्या आरोपावर पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय.