Page 15 of साहित्य संमेलन News
साहित्यामध्ये समाजाबद्दल नुसती सहानुभूती अन् समाजाचं भलं एवढीच भूमिका योग्य नसून, त्यात वैचारिक सूर महत्त्वाचा आहे. स्वत:ला सतावणारे प्रश्न मांडणारा…
पुढील वर्षीच्या साहित्य संमेलनासाठी आत्तापर्यंत फक्त एकच आवतण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे आले आहे. हे निमंत्रण पिंपरी-चिंचवड येथील संस्थेकडून…
समतावादी सांस्कृतिक चळवळीचे पाचवे समतावादी साहित्य संमेलन येत्या २ व ३ फेब्रुवारी रोजी निपाणी (जि. बेळगाव) येथे आयोजित करण्यात आले…
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २३वे दक्षिण महाराष्ट्र संमेलन येत्या रविवारी (दि. २०) कराड…
अनेक वादांच्या वावटळी उडवत सुरु झालेल्या आणि संपलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फिरकलेच नाहीत. मुख्यमंत्री…
विविध प्रकारच्या वादांमुळे गेले काही दिवस गाजत असलेले चिपळूण येथील ८६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अखेर निर्वेधपणे पार पडण्याचे…
चिपळूण साहित्य संमेलनातील विविध परिसंवाद व कार्यक्रमात अपवाद वगळता मान्यवर व दिग्गज साहित्यिकांची अनुपस्थिती जाणवणार आहे. त्याचबरोबर आता काही माजी…
चिपळूण येथील साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर भगवान परशुराम यांचे छायाचित्र छापल्यामुळे संभाजी ब्रिगेडने घेतलेली भूमिका ही जातीय तेढ निर्माण करणारी…
चिपळूण साहित्य संमेलन वेगवेगळ्या वादाने घेरले असतानाच, संमेलनाच्या खर्चासाठी जमा करण्यात आलेला आमदार निधी बेकायदा ठरणार आहे. आमदारांनी विकास निधीचा…
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने १८७८ मध्ये झालेले ‘ग्रंथकार संमेलन’ आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने ओळखले…
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला सामाजिक प्रबोधानाच्या कार्यातील अग्रदूत प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने केली आहे. महाराष्ट्रातील…
चिपळूण येथील आगामी साहित्य संमेलनाबाबतच्या सर्व वादांवर चर्चा करून समन्वयाची भूमिका घेणार असल्याचे सांगत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री…