scorecardresearch

Page 2 of साहित्य संमेलन News

Vishwas Patil elected as President of All India Literature Conference
निवडीत नियमांचे ‘पानिपत’! विश्वास पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी घटनात्मक तरतुदींना बगल

सातारा येथे १ ते ४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड करण्यात…

vishwas pati appointed president marathi sahitya sammelan 2025 satara traditional literature event
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड

सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

Womens Literary Conference saniya Thane
विविध क्षेत्रात पात्र असतानाही स्त्रियांना मुद्दाम डावलले जाते – ज्येष्ठ लेखिका सानिया

स्त्रीवाद म्हणजे दु:खांची मांडणी नाही, तर विचारांची दिशा आहे, असं मत लेखिका सानिया यांनी ठाण्यात व्यक्त केलं.

youth literature and drama festival in ahilyanagar milind joshi
नगरला युवा साहित्य व नाट्य संमेलनाचे उद्घाटन; साहित्य, कलेतूनच तरुणांच्या भावनांचे नियंत्रण – मिलिंद जोशी

साहित्य आणि कलेमुळे जाती-धर्माच्या भिंती दूर होतात, मिलिंद जोशी यांनी तरुणांना दिला सल्ला.

99th Marathi Sahitya Sammelan Satara
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान अनुवादकांनाही मिळावा… यांच्या नावाची शिफारस

सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक-अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांचे नाव सूचविले.

third agri sahitya sammelan thane
मलंगगडाच्या पायथ्याशी आज आगरी साहित्य संमेलन; कथा, कविता वाचन, चर्चासत्र आणि इतर कार्यक्रमांची मेजवानी…

आगरी समाजाच्या समृद्ध बोलीभाषा, परंपरा, आणि संस्कृतीच्या जतनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात लोककवी अरुण म्हात्रे अध्यक्षस्थानी असतील.

shreepal sabnis statement on hindi politics Thackeray brothers in bhai vaidya award pune
ठाकरे बंधूंना संपविण्यासाठी ‘हिंदी’चे राजकारण, साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची टीका

‘ठाकरे बंधूंचे राजकारण संपविण्यासाठीच हिंदीचे करण्यात येत असून, इथल्या प्रादेशिक पक्षांनाही संपविण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे,’ अशी टीका साहित्य…

Satara city celebrated after being selected to host the 99th All India Literature Conference
सातारा जिल्ह्यास सातव्यांदा साहित्य संमेलनस्थळाचा मान; निवडीचे साताऱ्यात स्वागत, जल्लोष

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी सातारा शहराची निवड जाहीर होताच त्याचे शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले.