Page 2 of साहित्य संमेलन News
सातारा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा, सातारा आणि मावळा फौंडेशनतर्फे जाहीर…
साताऱ्यात साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण झाले असून, ते पुढील शतकी संमेलनासाठी पथदर्शक ठरेल अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी…
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कृत हे साहित्य संमेलन आयोजित केल्या जात आहे.
‘पानिपत’कारांनी त्यांच्या ‘लस्ट फाॅर लालबाग’ या कादंबरीमध्ये ‘दाह’मधीलच कथाबीज घेतल्याचे सुरेश पाटील यांनी एका लेखामध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने सावंतवाडी येथे लवकरच जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
सातारा येथे १ ते ४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड करण्यात…
सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
स्त्रीवाद म्हणजे दु:खांची मांडणी नाही, तर विचारांची दिशा आहे, असं मत लेखिका सानिया यांनी ठाण्यात व्यक्त केलं.
साहित्य आणि कलेमुळे जाती-धर्माच्या भिंती दूर होतात, मिलिंद जोशी यांनी तरुणांना दिला सल्ला.
सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक-अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांचे नाव सूचविले.
समाजातील स्त्रीवादी बदलांसाठी ठाण्यात महिला साहित्य संमेलनाचे आयोजन.
साताऱ्यातील साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण पुण्यात होणार.