Page 2 of साहित्य संमेलन News

नवी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष ताराबाई भवाळकर यांचे भाषण पुरस्कार करणारे आणि शासनावर…

श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्यावतीने नेमगोंडा पाटील पुण्यतिथीनिमित्त साहित्यक्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल डॉ. भवाळकर यांना जनसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (दि. २७) साहित्य परिषदेतर्फे माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘विशेष साहित्य पुरस्कारांचे वितरण’ डॉ. खडपेकर यांच्या…

साहित्य संमेलनातून द्वेष दिसतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते उद्धव ठाकरेंविरोधात टीका करण्यात आली. साहित्य संमेलनाचा अशापद्धतीने वापर केला जाणं…

संस्कृतीचा प्रवाह वाहता ठेवणारी भाषा किती महत्त्वाची असते हे यंदाच्या ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या…

कहर म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संक्षिप्त स्वरूप चक्क “एबीएमएसएस” असे करण्यात आले.

अलिकडच्या काळात टीका करणारा, विरोधी लिहिणारा तो विरोधक मानण्याची प्रथा रुढ होत आहे. ही असहिष्णुता फारशी योग्य नाही, असा इशारा…

अत्यंत सोप्या-ओघवत्या भाषेत लोककलेच्या अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक आणि यंदाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी…

हिंदी भाषा लादत असल्याचा आरोप तामिळनाडू सरकार केंद्रावर करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे विधान महत्त्वाचे ठरते.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याची चौफेर चर्चा होत आहे. मात्र त्यापुढील आव्हानांचाही वेध घेणे गरजेचे असल्याचे डॉ. तारा भवाळकर…

दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यसभा खासदार शरद पवार यांच्यात सौहार्दपूर्ण संवाद झाला!

विधवांना आम्ही कुंकू लावायचीच मनाई करणार असू तर या ‘सायंटिफिक रिझन’ला अर्थ काय?. त्यामुळे याला आम्ही ‘फेक सायन्स’, ‘स्यूडो सायन्स’,…