शाळा News

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने चांगल्या शाळांची बोगस संरचनात्मक तपासणी करून स्थलांतर केल्यामुळे हजारो गरीब विद्यार्थ्यांची गैरसोय झाली, असा आरोप करत…

शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गसंस्कृतीचा जागर करणारा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.

शिक्षण विभागाकडून दर वर्षी शाळांची आधारप्रमाणित विद्यार्थिसंख्येनुसार पटसंख्या निश्चित केली जाते. त्यानुसार शाळांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध होतात.

मागील दोन टप्प्यांमध्ये राज्यातील तब्बल ९५ टक्के शाळांनी सहभाग नोंदवून ‘सुंदर शाळा’ हे अभियान यशस्वी ठरवले होते.

शिक्षणासोबतच आर्थिक नियोजनासह आत्मनिर्भरतेचे धडे विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने सरस्वती मंदिर ट्रस्टच्यावतीने पालक विद्यार्थी व्यापार पेठेचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकताच युडायस प्लस २०२४-२५ हा अहवाल जाहीर केला. राज्यातील २५ हजार ९५८ शाळांमध्ये अध्यापनासाठी संगणक सुविधा, ३०…

जिल्हा प्राथमिक सहकारी शिक्षक बँकेच्या ॲपद्वारे ‘एनईएफटी’ व ‘आयएमपीएस’ या जलद आर्थिक व्यवहाराच्या सेवांचे उद्घाटन सीईओ भंडारी यांच्या हस्ते करण्यात…

ठाणे जिल्ह्यातील शाळांचे स्मार्ट शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. यासाठी १०० कोटींचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याची सूचना श्रीकांत…

शिक्षण विभागाने जिल्ह्यांना पोषण आहारासाठी ४३ कोटी ९ लाख रुपये, तर स्वयंपाकींच्या मानधनासाठी ३८ कोटी ४१ लाख ८२ हजार रुपयांचा…

एक विद्यार्थिनी शाळेत हिजाब परिधान करून आल्यानंतर हा वाद वाढल्याने शाळेत मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे शाळेत तणाव निर्माण झाला आहे.

साठे बाईंची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे काम राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे सुरू करण्यात आले आहे.

या स्पर्धेत डोंबिवलीतील ओंकार इंटरनॅशनल आणि पलावा भागातील पवार पब्लिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.