स्पेशल ट्रेन News

वर्धेतून सुटणारी अमृत भारत एक्सप्रेस देशातील अनेक राज्यांना जोडणार.

गाड्यांतील अडकलेल्या प्रवाशांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली नाराजी

२०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे, यावेळी मागील कुंभमेळ्यापेक्षा ५० पट अधिक म्हणजे तब्बल तीन कोटी भाविक…

कोकण रेल्वे मार्गावर २५० विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय…


जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून तीन एकेरी अतिरिक्त आषाढी रेल्वे सोडण्याचे नियोजन

अतिरिक्त रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक तीन महिन्यांनी वाढविण्यात आले आहे.

वंदे भारतच्या एका ट्रेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये पावसाच्या पाण्याची गळती वंदे भारत ट्रेनच्या एका डब्ब्यात होत…

रिवा-पुणे-रिवा या रेल्वेचे संभाव्य वेळापत्रक रेल्वे विभागाने जाहीर केले आहे.

सोलापूर आणि मडगाव येथून भारत गौरव पर्यटन ट्रेनद्वारे ‘अष्ट ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा’ सुरू करण्यात येणार आहे

वातानुकूलीत रेल्वेगाड्यांचे दर हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. तसेच रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या सेवा बंद असतात. जर सर्वसामान्यांच्या खिशाला…