Page 5 of राज्य सरकार News
रेरा कायद्याच्या अंमलबजावणीनंतरही ग्राहकांची फसवणूक सुरूच असल्याची टीका अभ्यासक विजय कुंभार यांनी केली. ‘महारेरा’चे निर्णय कागदावरच राहतात, तर विकसकांवर दंडात्मक…
घर संपादन झालेल्या कुटुंबांना ४० हजार रुपयांचे स्थलांतर अनुदान दिले जाईल. जनावरांच्या गोठा किंवा शेड स्थलांतरासाठी प्रती गोठा २० हजार…
कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरीयम लेप्री या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून त्वचा, नसा, डोळे आणि इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो.
हिंदीसक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा पाचवीपासून सुरू करावी, असे स्पष्ट मत त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.
मुंबई उच्च न्यायालयाने १४ ऑक्टोबर रोजी शहरातील रेस्टाॅरंट, हाॅटेलमध्ये तंबाखूविरहित हर्बल हुक्का देण्यास काही अडचण नाही. मात्र, तंबाखूजन्य हुक्का पार्लर…
भूकरमापकांची ९०३ रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
कर्जमाफीच्या निर्णयाने बँकांचे आर्थिक नुकसान होऊ नये, अशा सूचना रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच सरकारला दिल्या आहेत.
शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य शासनाने घाईघाईत अभ्यास समिती गठीत केली आहे. कामकाज सुरू होण्यापूर्वीच ही समिती…
कंत्राटदार रोहीत आर्या आणि डाॅ. संपदा मुंडे यांचा मृत्यू संस्थात्मक मर्डर असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी ट्विट करत केला.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नागपुरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून २०२६ पुर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री…
खंडागळे यांची नियुक्ती आता पुण्यातील सहकारी पतसंस्थेत अपर निबंधक म्हणून करण्यात आली आहे. शरद जरे यांनी गुरुवारी मुंबई एपीएमसीच्या सचिव…
Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : यावेळी “सरकार जागे व्हा”, “शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे” अशा घोषणा देण्यात आल्या.