
गोंदियातील संघटनेने आज २१ मार्च मंगळवारी पण गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जुनी पेन्शनचा संप सुरूच ठेवलेला आहे.
पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
राज्यातल्या महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या असून तिथे प्रशासकांच्या माध्यमातून सरकारचीच मनमानी सुरू आहे.
कडक संपामुळे नागरिक व लाभार्थी तहसीलकडे फिरकतच नसल्याचे चित्र आहे. दरम्यान यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाले असून नागरिकांची कामे देखील…
आपली पेन्शन सरकारला परत करणाऱ्या माजी आमदाराचे मनोगत
नव्या पेन्शन योजनेनुसार शेअर बाजारात गुंतवण्यात येणाऱ्या ६० टक्के रकमेवर त्या वेळच्या दरानुसार व्याज मिळणार आहे.
शासकीय कर्मचारी संपामुळे जनतेचे हाल सुरु
वाशीम जिल्ह्यातील जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, आरोग्य सेवेतील जवळपास १७ हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध करणारा नियम सरकारने केला नाही, तर सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी लागेल,…
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ३० जून २०२२ पर्यंतचे राजकीय आणि सामाजिक खटले हे मागे घेतले जाणार आहेत.
संपानंतरच्या काळात एसटीने पुन्हा उचल घेतली असली तरी रोजची तूट भरून काढण्यासाठी विशेष परिश्रम घेण्याची गरज आहे…
ईडी विभाग हा भाजपचा स्वतंत्र विभाग असल्याची टीका केली जाते. महाराष्ट्रात आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना अडकविण्याकरिता…
विरोधी पक्षीयांना राज्यकारभारात संधी देता येईल का? त्यांच्या क्षमतांचा राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी उपयोग करून घेता येईल का? कसा?
काही संघटना काही विद्यार्थ्यांना हाताशी धरून राजकारण खेळण्याचा प्रयत्न करत आहेत…
मानसोपचारतज्ज्ञ हरीश शेट्टी यांनी वकील प्रणती मेहरा यांच्यामार्फत जनहित याचिका करून २०१७ सालचा मानसिक आरोग्य सेवा कायदा महाराष्ट्रात लागू करावा…
तृतीयपंथींना पोलीस सेवेत भरती करून घेणं शक्य नाही, कारण त्यासाठीचं धोरण अस्तित्वात नाही, असं सांगत राज्य सरकारने हात झटकले आहेत.…
सरकारी अधिकारी- कर्मचारी यांच्यावर वेतन-भत्ते यावर झालेला खर्च हा राज्याच्या विकासावर झालेला मानला गेला पाहिजे.
केंद्र आणि राज्यातील सरकार आपल्या मूर्खांपणाच्या बळावर आहे, असे भाष्य ज्येष्ठ कवी डाॅ. यशवंत मनोहर यांनी सोमवारी केले.
दरम्यान, राज्य सरकारने सुरू केलेली भूसंपादन प्रक्रिया बेकायदा असल्याचा आरोप गोदरेज ॲण्ड बॉयस कंपनीने गुरुवारी उच्च न्यायालयात केला.
कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती मागवणे, मग अंतर वगैरे कारणांनी ‘समायोजन’ आदी नावांखाली त्या बंद करणे, यातून सर्वाधिक नुकसान मातृभाषेतून दिल्या…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.