साखर कारखाना News
 
   गेल्या हंगामात थोरात कारखान्याने उसाला ३ हजार २०० असा भाव दिला आहे. येत्या काळात प्रत्येक शेतकऱ्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून…
 
   अगस्ती सहकारी साखर कारखाना २०२५ – २०२६ च्या गळीत हंगामासाठी उसाला प्रति टन तीन हजार रुपये भाव देणार असल्याची घोषणा…
 
   ऊस तोड रोखणे, वाहतूक रोखणे, वाहनांचे नुकसान यापासून ते अशा दर जाहीर न केलेल्या साखर कारखान्यांवर मोर्चे काढण्याची आंदोलने सध्या…
 
   प्रति टन उसामागे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दहा रुपये आणि पूरग्रस्त निधी प्रति टन पाच रुपये भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला…
 
   राज्यातील आगामी ऊस गाळप हंगामाच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक सोमवारी झाली.
 
   ऊस दर आंदोलनासंदर्भात शेतकरी संघटना, प्रादेशिक साखर संचालक आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
 
   Karad Rain : ऐन दिवाळीत कोसळलेल्या पावसाने दीपोत्सवावर विरजण पडले, तसेच बाजारपेठांवर परिणाम होऊन शेतकरी, व्यापारी व व्यावसायिकांचे नुकसान झाले.
 
   केंद्र शासनाने सातत्याने उसाच्या किमान खरेदी दरात सतत वाढ केली आहे. त्या तुलनेत साखरेची किमान विक्री किंमत वाढ केलेली नाही.
 
   Ajit Pawar : माळेगाव कारखान्यात उसाला प्रतिटन ३४५० रुपये भाव दिला, मग इथले कारखानदार ते का करू शकत नाहीत, असा…
 
   राजारामबापू कारखान्याने राज्य शिखर बँकेच्या लिलावात जतमधील कारखाना खरेदी केला असून, या कृतीमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
 
   गेल्या दोन हंगामामध्ये श्री गणेश सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला. यंदा ३ हजार रुपये उसास भाव देण्याची…
 
   क्रांती कारखान्याने कायम उस उत्पादक शेतकर्यांचा विचार करून अत्याधुनिक ज्ञान शेतकर्यांच्या बांधावर देण्याचा प्रयत्न केला आहे.
 
   
   
   
   
   
  