Page 22 of साखर कारखाना News

राज्यात साखरेची वार्षिक गरज ३५ लाख टन असून त्याच्या तिप्पट म्हणजे १०५ लाख टन साखर उत्पादित होते. त्यापैकी २३ लाख…

बाजारात मोठय़ा प्रमाणात कर्जे देणारे धनको उपलब्ध असतानाही साखर कारखानदारीला मात्र मार्जिन मनीचा एवढा हव्यास का..

खेळत्या भांडवलाच्या नावाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडून सुमारे १८४८ कोटी रुपयांच्या ‘मार्जिन मनी लोन’ची खिरापत पदरात पाडून घेण्यासाठी साखर सम्राट…

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या विजयाची नोंद सत्तारूढ गटाने केली आहे. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक…

पाच सहकारी साखर कारखान्यांना ८२५ कोटी रुपयांच्या कर्जाची खिरापत वा़टण्यात येणार

कुंभी कासारी निवडणुकीच्या यश – अपयशाचे परिणाम राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमटणार याची चुणूक दिसत आहे.

शिवशाही पॅनलचे कृष्णा पाटील यांच्या सर्व २० उमेदवारांचा विजय राजकीय पटलावर लक्षणीय मानला जात आहेत. आमदार बंब हेही हतनूर गटातून…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन नसणे हा त्यांच्या पिळवणुकीमधला महत्त्वाचा ‘पेच’ आहे…

वाई : किसन वीर कारखान्याचा झाला काटा लॉक .

सहकारी साखर कारखानदारी किंवा सहकार चळवळीत राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व आहे. राज्यातील सत्ता आणि केंद्रीत अमित शहा यांच्याकडे असलेले सहकार…

३० वर्षांपूर्वी सततच्या प्रयत्नांनंतर उभारण्यात आलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना नंतर अपेक्षित प्रगतीच्या दिशेने झेप घेऊ शकला नाही.

साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाची समस्या गंभीर बनली असून शेतकऱ्यांचे पैसे थकलेले आहेत.