साखर कारखाने News
प्रति टन उसामागे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दहा रुपये आणि पूरग्रस्त निधी प्रति टन पाच रुपये भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला…
राज्यातील आगामी ऊस गाळप हंगामाच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक सोमवारी झाली.
काही साखर कारखान्यांनी ऊसतोड सुरू केली आहे. मात्र ती सुरू होताच ऊस दरावरून शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.
साखर कारखान्याचा गळीत हंगाम तोंडावर आलेला आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच स्वाभिमानीची ऊस परिषद होऊन त्यामध्ये उपरोक्त मागण्या करण्यात आल्या असून…
खरोखरच नफ्यात असणाऱ्या कारखान्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यामुळे शासनाला अपेक्षित असणारी रक्कम आणि प्रत्यक्षात साखर उद्योगांकडून मिळणारी रक्कम…
कारखान्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोणी येथे रविवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत…
राज्यातील यंदाचा उसाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय होतानाच, प्रति टन उसाच्या ‘एफआरपी’तून नवनव्या कारणांसाठी किती कपात करणार…
शिवसेना(ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडूनच पैसे घेतले जाणार असल्याचा आरोप केला होता. त्यावरुन शेलार यांनी ठाकरे…
या समारंभास कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सन २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र नेत्यांमध्ये साखर कारखाने सुरू होण्यावरून मतभेद होण्याची शक्यता असल्याने हंगाम नेमका कधी सुरू होणार यावरही प्रश्नचिन्ह…
साखर कारखान्यांनी राज्य सहकारी साखर संघाकडे याबाबत मागणी केली असून, यावर राज्य शासन, मंत्रिमंडळ, समिती कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष…