साखर कारखाने News

संजय राऊत यांनीही निफाड साखर कारखान्याविषयी सर्व काही जाणून घेतले. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करणार असल्याचे…

साथी किशोर पवार प्रतिष्ठानतर्फे किशोर पवार जन्मशताब्दीवर्षानिमित्त ‘साखर उद्योग कामगार चळवळ-अनुभव व दृष्टी’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, प्रामुख्याने गाळपासाठी उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे साखर उत्पादनात ५८ लाख टनांनी घट झाली…

सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे राज्य सरकारच्या मदतीवर अवलंबून राहावे लागणाऱ्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे.

‘एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा. शेतक-यांशी गाठ आहे,’ अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना बुधवारी…

श्रीजी ग्रुपने यापूर्वी अमेरिका, कॅनडा, केनिया, युगांडा, नायजेरिया, सुदान, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपाईन्स, फिजी आदी ४० देशांमध्ये साखर कारखान्यांना लागणाऱ्या यंत्रसामग्रीची…

शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेली किसन वीरची प्रतिमा सहकारातील शिस्तीमुळे उजळ झाली असल्याचे प्रतिपादन खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केले.


राहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक अरुण बाबुराव तनपुरे यांची आज, गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली.

ऊस शेतीमध्ये एआयचा वापर करण्यासाठी राज्यातील एक लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजारांची मदत केली जाणार आहे.

उसाची गुणात्मक वाढ कशी होईल, दर्जा कसा सुधारेल, रिकव्हरी कशी वाढेल, याकडे ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे कृषी खाते सुधारण्यासाठी…

कोणत्याही थकबाकीदार कारखान्यास तसेच संचालक मंडळाच्या व्यक्तिगत हमीशिवाय कर्ज न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.