साखर कारखाने News

खरोखरच नफ्यात असणाऱ्या कारखान्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यामुळे शासनाला अपेक्षित असणारी रक्कम आणि प्रत्यक्षात साखर उद्योगांकडून मिळणारी रक्कम…

कारखान्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोणी येथे रविवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत…

राज्यातील यंदाचा उसाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय होतानाच, प्रति टन उसाच्या ‘एफआरपी’तून नवनव्या कारणांसाठी किती कपात करणार…

शिवसेना(ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडूनच पैसे घेतले जाणार असल्याचा आरोप केला होता. त्यावरुन शेलार यांनी ठाकरे…

या समारंभास कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सन २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र नेत्यांमध्ये साखर कारखाने सुरू होण्यावरून मतभेद होण्याची शक्यता असल्याने हंगाम नेमका कधी सुरू होणार यावरही प्रश्नचिन्ह…

साखर कारखान्यांनी राज्य सहकारी साखर संघाकडे याबाबत मागणी केली असून, यावर राज्य शासन, मंत्रिमंडळ, समिती कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष…

जुन्या कृष्णा साखर कारखान्याचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करण्यात आल्याने कारखान्याची गाळप क्षमता वाढली, त्यातून मोठी आर्थिक बचत झाली आहे.

आपल्या यशस्वी वाटचालीची चाळीस वर्षे पूर्ण करणाऱ्या ‘मांजरा’ची स्थापना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी केली होती तर त्यांच्यानंतरचे माजी…

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या पन्हाळा येथील तीन दिवसीय शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दीड महिन्यापूर्वी राज्यातील साखर उद्योगातील दीड लाखांवर कामगारांच्या वेतन वाढीचा करार झाला तरी कारखान्यांनी तो कागदावरच ठेवल्याने…