साखर कारखाने News

श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबत विश्वास भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतील हरकतीचे गांभीर्य लक्षात घेऊन कारखान्याची…

उत्पादकांची ‘एफआरपी’ एकरकमी देण्याचा कायदा आणि त्या संदर्भात नुकताच न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे साखर उद्योगापुढे नवे संकट उभे राहिले आहे.

केंद्र सरकारने ऊसउत्पादक शेतकऱ्यांना दराची हमी मिळण्यासाठी रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) देणे सन २००९ पासून कायद्याने बंधनकारक झाले.

Sugar and Wheat Prices : गहू आणि साखरेचा भाव कमी होणार की सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार का? हे जाणून घेऊ.

गाळप सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही अगस्ती, अशोक, वृद्धेश्वर, केदारेश्वर यासह ७ कारखान्यांना ऊस उत्पादकांची ५० टक्क्यांपेक्षाही कमी एफआरपी…

राज्य सरकारने या वर्षी १५ नोव्हेंबरला राज्यातील सर्व साखर कारखाना गाळप करण्यास परवानगी दिल्यामुळे जवळपास पंधरा दिवस आपला साखर कारखाना…

मागील वर्षभर तूर-उडदाच्या महागाईने सरकारची झोप उडवली होती, तर वर्षाखेरीस खाद्यतेलाने महागाईत तेल ओतले होते. त्यामुळे महागाईने ग्राहक पुरता बेजार…

गत हंगामातील साखर तारण कर्ज, अल्प मुदतीचे आणि मध्यम मुदतीच्या कर्ज, असे एकूण १० कोटी ५३ लाख २१९ रुपये कर्ज…

उसापासून निर्माण होणारी साखर देशांतर्गत मागणीपेक्षा अधिक असल्याचा गेल्या काही वर्षांतील अनुभव लक्षात घेऊन, साखर साठा कमी व्हावा यासाठी उसापासून…

या बैठकीमध्ये तामिळनाडू राज्यातील साखर कारखानदारीचा विकास, इथेनॉल प्रकल्प उभारणी व त्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) कडून कर्ज पुरवठा…

दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास ऊस हंगाम सुरू होत असतो. यंदा विधानसभा निवडणूक असल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत कारखाने सुरू करू नयेत असा आदेश…

देशातील साखर उद्योग मोठा आहे. महाराष्ट्राचे ग्रामीण भागाचे अर्थकारण, राजकारण उसाभोवतीच फिरत असते.