ऊस News

सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथील ब्रिटिशकालीन ऊस संशोधन केंद्राला जागतिक दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सर्व सोयीसुविधांसाठी निधी कमी पडू दिला…

केंद्र सरकार एफआरपीचा निर्णय घेताना पद्धतशीरपणे एमएसपीकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे साखर कारखाने प्रचंड आर्थिक संकटात आलेले आहेत.

सरलेल्या गाळप हंगामात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून सुमारे १ लाख टन ऊस नेणार्या लातूरच्या मांजरा समूहाने पुढील हंगामातही…

साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे कारखानदारांनी सर्व हिशोब सादर करून अंतिम देयक शेतकऱ्यांना द्यायचे आहे. हा नियम कोणत्याही साखर कारखान्यांनी…

राज्यातील साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मजूर आणि शेतकरी यांची ऊसतोडणी मुकादमांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वसमावेश कायदा करण्याचा निर्णय राज्य…

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी ‘एफआरपी’(रास्त व किफायतशीर दर) देण्यात यावी. त्यामध्ये हप्ते केले जाऊ नयेत, असा आदेश सोमवारी उच्च…

ऊस शेती क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाणी व खतांची बचत होऊन सुमारे चाळीस टक्के पर्यंत उत्पादन वाढ…

उसापासून ज्या पद्धतीने साखर बनते त्या निर्मिती प्रक्रियेत उसातील चांगली द्रव्ये काही प्रमाणात केमिकल्समुळे नाहीशी होतात.

गावकुसाबाहेर ऊसतोड कामगारांच्या फडात आरोग्याची काय स्थिती आहे, याकडे कोणाचेच लक्ष नसते. या प्रश्नावर उत्तर शोधण्याच्या एका संस्थेच्या प्रयत्नांविषयी…

मागील वर्षी दुष्काळी स्थिती तर यंदा अतिवृष्टीची स्थिती असताना पाटील यांनी या हंगामात उस उत्पादनाचा विक्रम नोंदवला आहे.

ऊस हे नगदी पीक. याचमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा आला आहे. पण अलीकडे ऊस शेती परवडत नाही असा सूर आहे. तर…

अपघातात ऊसतोड मजुराच्या कुटुंबातील दोन बहिणी जागीच मृत्युमुखी पडल्या.