Page 12 of ऊस News
रात्री उशिराच्या सुमारास कराड तालुक्यातील इंदोली येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञात ७ – ८नी लोकांनी पेटवून दिल्याने एकच खळबळ…
कारखान्यांच्या परिघात उसाचे क्षेत्र जास्त असेल, तर वाहूतक खर्च कमी येतो. मुळात ऊसतोडणी खर्चात फारसा फरक येत नाही. मात्र, वाहतूक…
केंद्र सरकार एफआरपीमध्ये आकडेवारीचा खेळ करते आहे, असा शेतकरी संघटनांचा आरोप आहे.
आंदोलन करणाऱ्या अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांना साखर कारखानदार समर्थकांनी मारहाण केली होती.
ऊसदर जाहीर करावा आणि नंतरच गाळप हंगाम सुरू करावा आदी मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटना आक्रमक होवून एकजूट साधत असल्याने शेतकरी…
आधीच्या वर्षांच्या तुलनेने गेल्या हंगामात साखर कारखान्यांना बरे दिवस होते. साखर कारखान्याच्या तिजोरीत चांगली रक्कम आली.
राजू शेट्टी यांनी “प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्र्यांना किंवा राजकीय कार्यकर्त्यांना खंडणी देऊन बदल्या कराव्या लागतात,” असा गंभीर आरोप केला आहे.
केवळ सरकारी पातळीवरील निर्णयाबाबतचा उशीर आणि वर्तमान व भविष्याचा विचार करण्याची असमर्थता, यांमुळे साखर उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे.
परतीचा मोसमी पाऊस जोरदार झाल्यामुळे ऊसाच्या फडात चिखल आहे. त्यामुळे यंत्राद्वारे ऊस तोडणी करणे शक्य नाही.
गेल्या चार वर्षात वर्षाला दोनशे रुपयांनी साखरदर वाढत गेला असताना उसाला मात्र, दरवर्षी शंभर रुपये कमी दर मिळत गेला आहे.
शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कारखानदारांचा निषेध करण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेने ऐन दिवाळीत कराड तहसील कार्यालयासमोर खर्डा भाकरी खाऊन निषेध केला.
महिला ऊसतोड करणार, पण पगाराची उचल घेणार तिचा नवरा. आपला पगार किती हे तिला माहीतही नसायचं.