Page 22 of ऊस News
कमी क्षेत्रात व कमी पाण्यात अधिक उसाचे उत्पादन घेणे ही काळाची गरज बनली आहे. पाण्याचा स्रोत महत्त्वपूर्ण बनत चालला आहे.…
गेले दोन-तीन वर्षे पाऊस नसल्याने, शिवाय लगतच्या शेती महामंडळाच्या जमिनी पडीक असल्याने जमिनीत पाणी नाही. त्यात नीरा उजवा कालव्याच्या दुसऱ्या…
महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थकारण आणि राजकारणही ज्या नगदी पिकावर अवलंबून आहे, त्या उसाला पर्याय कितीही सुचवला तरी तो स्वीकारला जाईलच असे…
बाहेरील पाण्याचा एकही थेंब न घेता उसातीलच पाण्याचा पुनर्वापर करत साखरनिर्मिती करण्याचा अभिनव प्रयोग गुरुदत्त शुगर्स कारखान्याने साकारला आहे. यामुळे…
कायम अवर्षणप्रवण भागात मोडल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदा सलग दुसऱ्या वर्षीही दुष्काळाचे संकट कायम असताना दुसरीकडे याच दुष्काळी जिल्ह्य़ात उसाचे…
कालवा समितीची बैठक झालेली नसतानाही पाटबंधारे विभागाने पाण्याचे उन्हाळी आवर्तन सुरू केले असून ऐन टंचाईच्या परिस्थितीतही खडकवासला धरणातून उसाला पाणी…
लोणी बुद्रुक येथील भाऊसाहेब खेंडके यांच्या झोपडीला लागलेल्या आगीत जनावरांसह संसार उपयोगी साहित्य आणि दागिने जळून खाक झाले. खेंडके यांचे…
ऊस गाळप हंगामाच्या अखेरीस विदर्भातील एका कारखान्याने हंगाम बंद केला असून ऊसाअभावी लवकरच इतर सहा कारखान्यांचाही हंगाम संपुष्टात येण्याची चिन्हे…
‘ साखर कारखान्यांनी ठिबक सिंचनासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्यातील पाण्याची उपलब्धता पाहता पुढील काळात उसाला ठिबक सिंचनाशिवाय पर्याय…
उसाची उचल वेळेत करावी, थकीत वाहतूक बिले त्वरित द्यावीत, को २६५ ऊस स्वीकारावा आदी प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी, वाहतूक कंत्राटदार यांनी…
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ ही सहकारी साखर कारखान्यांची देशपातळीवरील प्रातिनिधिक संस्था असून या सुवर्णमहोत्सवी महासंघाच्या अध्यक्षपदाची धुरा कल्लाप्पाण्णा आवाडे…
राज्यातील १०३ सहकारी व ५२ खासगी अशा एकूण १५५ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत १९७.९९ लाख मे. टन उसाचे…