Page 2 of स्वच्छ भारत अभियान News
नवी मुंबईत सायन पनवेल महामार्ग आणि रेल्वे स्टेशन परिसरात ३५००हून अधिक नागरिकांच्या सहभागातून मोठ्या स्वच्छता मोहिमेत २२ टन कचरा संकलित…
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ चा राज्यस्तरीय प्रारंभ झाला. आता जिल्हास्तरावर या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी माहिती दिली.
पायाभूत सुविधा नसल्याने लहान बालकांसह अंगणवाडी सेविकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची तयारी करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. याचा एक भाग म्हणून परिमंडळनिहाय सर्वंकष स्वच्छता मोहीम हाती…
पुणे महापालिका स्वच्छ भारत अभियानात यशस्वी होण्यासाठी मोठा निधी खर्च करत असतानाही कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरले आहेत
बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी गुजरात राज्यातील ‘वाइल्ड वॉएज’ या स्वयंसेवी संस्थेच्या युवक आणि युवतींनी पुढाकार घेतला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणावेळी केलेले चकचकीत सादरीकरण, रंगविलेली कागदे, पाहणी दौऱ्यापुरतीच केलेली सर्व सुविधा आदी कारणांमुळे महापालिकेच्या मानांकानात वाढ झाल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट…
१ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभरात प्रत्येक गावात,शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
महापौर निवासासमोरील सार्वजनिक उद्यानाकडे व त्याच्या नामफलकाकडे पालिकेचे वर्षानुवर्ष लक्षच नाही. त्यामुळे याठिकाणी येणारे नागरिक पालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त…
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शहर काँग्रेस समितीच्या वतीने गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.