स्वच्छ भारत मिशन News

रत्नागिरी शहरातील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी स्थिती पहावयास मिळत आहे. गेली अनेक वर्षे शहरातील रस्त्यांची ही…

स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेत मिरा भाईंदर देशात अव्वल…

केंद्र सरकारने गुरुवारी स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर केला. यात तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये नागपूर शहराचा ५२वा क्रमांक आहे.

यंदा पुणे महापालिकेने देशात आठवा क्रमांक, तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. मागील वर्षी महापालिकेला ९ वा क्रमांक मिळाला होता.

नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार विक्रांत पाटील यांनी उपस्थित केलेली समस्या मान्य केली.

स्वच्छतेची जाणीव समाजात प्रबळ करण्यासाठी ‘अवकारीका’ या आगामी मराठी चित्रपटात प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी खास गाणे गायले असून, हा…

नवी मुंबईत सायन पनवेल महामार्ग आणि रेल्वे स्टेशन परिसरात ३५००हून अधिक नागरिकांच्या सहभागातून मोठ्या स्वच्छता मोहिमेत २२ टन कचरा संकलित…

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी माहिती दिली.

पायाभूत सुविधा नसल्याने लहान बालकांसह अंगणवाडी सेविकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी गुजरात राज्यातील ‘वाइल्ड वॉएज’ या स्वयंसेवी संस्थेच्या युवक आणि युवतींनी पुढाकार घेतला आहे.

स्वच्छ सर्वेक्षणावेळी केलेले चकचकीत सादरीकरण, रंगविलेली कागदे, पाहणी दौऱ्यापुरतीच केलेली सर्व सुविधा आदी कारणांमुळे महापालिकेच्या मानांकानात वाढ झाल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट…