Page 2 of तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी News

लोकशाही हा तर्कतीर्थांच्या लेखी स्वातंत्र्योत्तर काळातील भाषणे, लेख, मुलाखतींमधील आस्थेचा विषय होय. विदेश पाहिल्यानंतर ते याविषयी अधिक रस घेऊ लागलेले…

या व्याख्यानात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, ‘‘अठराव्या शतकाच्या सुमारास लोकशाहीचा जन्म झाला. ‘लोक’ या संकल्पनेच्या अध्ययनात तिच्या जन्माचे मूळ…

धर्म आणि संस्कृतीचे वाचन व लेखन हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या व्यासंगाचे विषय होत. त्यांच्या शेवटच्या लेखन आणि मुलाखतीचा विषयही संस्कृती…

ईश्वर आहे की नाही? असल्यास त्याचे स्वरूप काय? यांसारखे प्रश्न पिढ्यान्पिढ्या चर्चिले गेले असले, तरी त्याचे अंतिम वा सर्वमान्य उत्तर अद्याप…

‘अलीकडे ज्ञान वाढतेय, म्हणून माझे म्हणणे असे की, तत्त्वज्ञानापासून मी बाहेर पडलो आहे. तत्त्वज्ञानाने मला विचार दिला आहे. तत्त्वज्ञान मी सोडत…

साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. सुधीर रसाळ यांनी तत्कालीन औरंगाबाद आकाशवाणी केंद्रासाठी ३ फेब्रुवारी, १९८५ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…

‘अजिंठा’ दिवाळी अंक तत्कालीन औरंगाबादमधून प्रकाशित होत असे. या वार्षिकात सन १९८२ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती.

‘भारतीय संस्कृती : काही समस्या’विषयक मुलाखतीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रा. श्री. पु. भागवत यांनी प्रश्न केला होता की, जडवादी विज्ञानामुळे…

प्रा. श्री. पु. भागवत यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना ‘भारतीय संस्कृती : काही समस्या’ या मुलाखतीत भारतीय व हिंदू संस्कृती एक…

साप्ताहिक ‘मौज’ प्रकाशित होत असलेल्या काळापासून ‘मौज’ दिवाळी अंक महाराष्ट्र संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून अटळ व अढळ आहे. याचे कारण,…

वेरळा विकास प्रकल्पाने आपल्या सातत्यपूर्ण समाज परिवर्तन कार्याने महाराष्ट्रात विकासाचा एक प्रतिदर्श (आदर्श) निर्माण केला.

विसाव्या शतकाच्या प्रारंभिक काळाचा विचार करत असताना लक्षात येते की, धर्म नि समाज सुधारणांचा तो कालखंड होता.