Page 2 of तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी News

लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मूळ आकाशवाणीवरून प्रक्षेपित झालेले हे भाषण नंतर साप्ताहिक ‘साधना’, पुणेच्या २१ जुलै, १९५६ च्या अंकात ‘भारतीय नीतिविकास :…

‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे’ या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी संस्थापक रावबहादूर रावजी रामचंद्र काळे स्मृतिदिन साजरा करण्यात येत असतो.…

भारताचा राष्ट्रवाद हा लोकशाही अधिष्ठित असल्याने त्याला हिंदू राष्ट्रवादाची संज्ञा देता येत नाही.

तर्कतीर्थांनी आपल्या या भाषणात ‘भाषा व राष्ट्रीयत्व’ असे विचारसूत्र मनात ठेवून आपले विचार व्यक्त केले आहेत.

महाराष्ट्र हे १ मे १९६० रोजी मराठी भाषेचे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. तेव्हा ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ ही मासिके महाराष्ट्राच्या…

मानवेंद्रनाथ रॉय व त्यांचे समविचारी मित्र यांनी १९४० मध्ये भारतात ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’ स्थापन केली होती.

तर्कतीर्थांनी आपल्या या भाषणात ‘धर्मातीत’ शब्दाच्या निधर्मी, विधर्मी, अधर्मी, ऐहिकसारख्या पर्यायवाची शब्दांचा ऊहापोह केला आहे, परंतु ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द वापरलेला…

कुमार गंधर्वांच्या मैफली वाईत आणि इंदूरमध्ये आयोजित करणारे तर्कतीर्थ! पु. ल. नि तर्कतीर्थ या उभयतांमध्ये एकप्रकारचे अद्वैतच होते.

शाहू महाराजांच्या जीवन, कार्य विचारांचा वसा पुढे चालविल्याबद्दल तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोल्हापूरच्या छत्रपती राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टने १९९० मध्ये…

आचार्य अत्रे यांचे साहित्य विनोदी आहे. विनोदी साहित्य हे लिहिण्यास सर्वांत कठीण साहित्य आहे. विनोदी वृत्ती माणसाला द्वंद्वातून बाहेर काढते.

कथाकथनाच्या परंपरेला नैतिक अधिष्ठान, हौतात्म्याची ओढ, समर्पणाची वृत्ती निर्माण करण्याचे, माणूस बदलण्याचे सामर्थ्य साने गुरुजींनी प्राप्त करून दिले.

बुद्ध आणि गांधींमध्ये जे तात्त्विक साम्य आहे, ते त्यांच्या जीवनात मात्र नाही. गांधींची तुलना ख्रिास्तांशी केली जाते. या दोघांमध्ये काळाचे…