Page 5 of तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी News

तर्कतीर्थांनी प्रारंभी ज्योतिषशास्त्राचा वैश्विक आढावा घेऊन पंचांग निर्मितीत महाराष्ट्रीयांच्या योगदानावर प्रकाश टाकला आहे.

मानसशास्त्राने माणसाच्या पलायन, युद्ध, घृणा, वात्सल्य, याचना, संभोग, आत्मसमर्पण, आत्मप्रतिपादन, जिज्ञासा, भूक, निर्मिती, विनम्रता, हास्य (आनंद) या १४ सहजप्रवृत्ती सांगितल्या…

तर्कतीर्थांनी भाषणाच्या प्रारंभीच स्पष्ट केले होते की, ‘‘समाजातील अत्यंत दलित मनुष्याला आपल्या भविष्याविषयी आशा कशी उत्पन्न होईल, हा संस्कृतीपुढील आजचा…

एका राष्ट्र, जमात, संस्कृतीविरुद्ध दुसऱ्याचे ठाकणे हे अनीतीच्या पायावर उभे असते. युद्ध त्याचीच परिणती असते.

मानव विकास काळात त्याच्या विविध इंद्रियांचा विकास होत गेला. पंचेंद्रियांच्या विकासामुळे मनुष्य अन्य जीवांपेक्षा प्रगत झाला. यात मेंदूचे योगदान असाधारण…

या पहिल्या व्याख्यानात ते म्हणतात की, हा कठीण विषय आहे. माणूस समजून घ्यायचा प्रयत्न पूर्वापार आहे. वेद-उपनिषदात ‘कोऽयमात्मा’- आत्मा म्हणजे…

आपण विचार करून त्याच्या बाजू, कक्षा शोधतो. त्यात सत्य सापडले नाही, तर चुकीच्या मार्गाने केलेली कृती खड्ड्यात नेणारी ठरते. उपलब्ध…

‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशन’चे द्विदिवसीय कार्यकर्ता अधिवेशन २४ व २५ जानेवारी १९८१ रोजी सोलापूर येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…

मुंबईतून प्रकाशित होणारे ‘अलका’ मासिक आधी नव कला मंडळ, मुंबई आणि नंतर पॉप्युलर प्रकाशन चालवत असे. मराठी चित्रपट, साहित्य आणि स्त्रियांच्या…

प्रत्येक काळ हा तत्कालीन समाजमानसावर प्रगतीच्या पाऊलखुणा उमटवत असतो. विसावे शतक हे भारतावरील ब्रिटिश राजवटीचे होते.

जॉर्ज ऑर्वेलची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. तिचे नाव आहे ‘नाइंटीन एटीफोर’ (१९८४); पण ती प्रकाशित झाली होती. मात्र, १९४९ ला. ती…

चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांचे गुरुवारी दुपारी विशेष सत्रात मार्गदर्शन होणार असून राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद…