Page 9 of तेलंगणा News

३१ जणांचा मृत्यू; पुरामुळे साडे चार लाख नागरिक बाधित, ३१,२३८ जणांचे स्थलांतर

Minor Girl Died on Rakshabandhan : राखी बांधल्यानंतर तिने आपल्या पालकांबाबत एक वचन घेतलं. पालकांची योग्यरित्या काळजी घेण्याचं वचन तिने…

काँग्रेस नेते कंदी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर H-1B व्हिसा लॉटरी प्रणालीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये या पक्षाने तेलंगणा राज्यामध्ये अत्यंत सुमार कामगिरी केली आहे.

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसने तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं.

दक्षिण भारतात भाजपचा फारसा प्रभाव नसल्याने या क्षेत्रातील राज्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात झुकते माप देण्यात आले आहे. दक्षिणेकडील राज्यांतील भाजपच्या सहकारी पक्षांना…

तेलंगणाचे राज्यगीत आणि चिन्हावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वादविवाद सुरू आहे. काय आहे हा वाद आणि राज्यगीत आणि चिन्हामधील वादावरून…

आंध्र प्रदेशसाठी २ जून हा इतिहासातील महत्त्वाचा दिवस होता. कारण- २ जूनला राज्याने राजधानी म्हणून हैदराबाद गमावले. हैदराबाद आता तेलंगणा…

२ जून २०१४ साली तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर ते देशातील २९ वे राज्य ठरले. तेलंगणा राज्य आंध्र प्रदेशपासून वेगळे…

२ जून २०१४ रोजी झालेल्या आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यामध्ये हैदराबादसंदर्भात महत्त्वाची तरतूद करण्यात आली होती.

चंडीगड ही पंजाब आणि हरयाणा या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी आहे. तसाच पर्याय आंध्र आणि तेलंगणाबाबत काढावा, असा प्रस्ताव मागे…