Page 20 of तापमान News

गेल्या दोन दिवसांपासून शहराचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर आहे. किमान तापमानही सरासरी १५ अंश सेल्सिअसवर आहे.

राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. राज्यभरात हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र आहे.

यंदा थंडीचा हंगाम लवकर संपणार असल्याचे अंदाज पर्यावरण तज्ज्ञांकडून वर्तविले जात आहेत. असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल…

गेल्या काही वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यात गहू लागवडीच्या पट्ट्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे. उष्णतेच्या झळांमुळे गव्हाच्या उत्पादनात अंदाजाच्या तुलनेत मोठी…

विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण राज्यातच किमान तापमानाचा पारा कमी होणार आहे.

दुपारी तासभर उन्ह पडल्यानंतर लगेच पुन्हा थंड, बोचरे वाहत आहे. त्यामुळे दिवसभरही हवेत गारठा जाणवत आहे

पुणे शहर आणि परिसरात बुधवारी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाल्यानंतर गुरुवारीही कमाल आणि किमान तापमानात घट झाली.

संपूर्ण हंगामात कडाक्याच्या थंडीपासून दुरावलेल्या नाशिककरांना अखेरच्या टप्प्यात तिची सुखद अनुभूती मिळत असून गुरुवारी हंगामातील ८.६ अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची…

एकाच दिवसात तापमानात सुमारे चार अंशांचा फरक पडल्याने गारवा निर्माण झाला. वातावरणातील स्थितीवर तापमानातील पुढील चढ-उतार अवलंबून आहे.

मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा अजूनही चढा आहे, पहाटे धुके दुपारी उन्हाचा चटका असे वातावरण अनुभवायला मिळत आहे.

२०२३ सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून अधिकृतरीत्या घोषित झाल्यानंतर आता तरी ही तापमानवाढ कमी करण्याच्या दृष्टीने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.

दरम्यान, राज्याच्या किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.