
शनिवारी शहरात १०.३ तर रविवारी १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले.
हिमालयीन भागातील बर्फवृष्टी आणि त्यातून उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट पुन्हा तीव्र झाल्याने पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रातील हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता…
गेल्या शुक्रवारपासून मुंबईतील सांताक्रूझ येथील तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली. यंदाच्या मोसमातील मुंबईतील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद
राज्यभरातील बहुतांशी शहरांच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे.
सामान्यत: डिसेंबर महिन्यात रात्रीचा पारा घसरण्याचे सत्र सुरू हाेते व कडाक्याची थंडी वाढते. सध्या पारा घसरला नाही, पण गारठा मात्र…
उत्तर भारतातील स्थिरावलेल्या किमान तापमानामुळे राज्यातही अपेक्षित असलेले किमान तापमान घसरणे थांबले आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कमाल आणि किमान तापमानामध्ये खूप फरक असल्याने संमिश्र तापमानाला सामोरे जावे लागत होते.
जगभरातील १३८ ‘एक्टोथर्म्स’ म्हणजेच थंड रक्ताच्या प्राण्यांच्या प्रजातींचा हा अभ्यास आहे.
ग्रीनलॅड देशातील बर्फ वितळण्याचा अभ्यास करण्यात आला असून याबाबत विविध अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे
तुम्हाला सध्या चिंताग्रस्त, तणावपूर्ण वाटत असेल आणि वारंवार चिडचिड होत असेल तर हादेखील वाढत्या तापमानाचा परिमाण आहे
भारतात सध्या जवळपास सर्वच ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रकोप सुरू आहे. येत्या काही दिवसात देशात तापमानाचा पारा ५० अंशावर जाण्याची शक्यता…
Maharashtra Heatwave Warning : पुढील पाच दिवस विदर्भामध्ये उष्ण लाटांचा अंदाज वर्तवण्यात आला असून दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात…
ठाण्यात सलग तिसऱ्या दिवशी तापमानात लक्षणीय वाढ झाली. ही वाढ सकाळच्या सत्रात नोंदवली गेली. दुपारनंतर पारा लवकर उतरल्याचे ही दिसून…
ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेले होते
जागतिक पातळीवर हवामानातील बदलांमुळे भारतात चक्रीवादळ, पूर, अतिवृष्टी, दुष्काळ अशी संकटे आली. जागतिक हवामान संस्थेने प्रसिद्ध केला अहवाल…
शहर आणि परिसरामध्ये गेल्या आठवडय़ामध्ये गारवा चांगलाच वाढला होता.
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट असून, उपराजधानीने मोसमी तापमानाचा आणखी एक उच्चांक नोंदवला आहे.
ढील ४८ तासांत विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे तापमान ४७ अंशाच्यावर पोहचेल.
मागील आठवडय़ात ३७ ते ३९ अंशादरम्यान असलेल्या पाऱ्याने उत्तर महाराष्ट्रात पुन्हा चाळिशी पार केली
उष्णतेचा कहर यंदा मे महिन्यात वाढीस लागला असून जून महिन्यापर्यंत उष्म्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.