Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

तापमान News

Loksatta explained Tomato production decreased due to increase in temperature bad weather
विश्लेषण: तापमान वाढ, अवकाळीमुळे टोमॅटो उत्पादन घटले? प्रीमियम स्टोरी

उत्पादन आणि आवक घटल्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटो दर शंभर रुपये किलोवर गेले आहेत. पण उत्पादन का घटले? दरवाढ इतकी कशाने?

climate change insurance
उष्णतेची लाट, पूर, भूकंप यामुळे इन्शुरन्सची रक्कम वाढणार?

हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता जागतिक हवामान बदलाचा परिणाम तुमच्या खिशावरही होणार आहे?

राजधानी दिल्ली रात्रीही पोळतेय; काय आहे प्रचंड उकाड्याचं कारण?

अलीकडेच एकट्या जून महिन्यातच सात दिवसांच्या उष्णतेच्या लाटेची नोंद झाली आहे. रात्रीही उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होऊन उकाडा वाढणे ही एक…

mexico america water war
अमेरिका आणि मेक्सिकोत पाण्यासाठी युद्ध होणार? युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याचे कारण काय?

अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये पाण्यामुळे वाद निर्माण झाला आहे. हा वाद युद्धाचे स्वरूप घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

mirzapur homeguard died on election duty
इलेक्शन ड्युटीवर असताना उष्णतेमुळे मिर्झापूरच्या पाच होमगार्डचा मृत्यू; त्यांच्या मृत्युला जबाबदार कोण?

भीषण उष्णतेच्या लाटेत देशातील मतदान केंद्रावर आपले कर्तव्य बजावणार्‍या अनेक कर्मचार्‍यांनी आपला जीव गमावला. यात मिर्झापूरच्या पाच होमगार्डचाही समावेश आहे.

India worst ever heat wave in May
मेमध्ये १.५ अंश तापमानवाढ; भारतातील आतापर्यंतची सर्वात तीव्र उष्णतेची लाट

भारतात मे महिन्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेदरम्यान नोंदवले गेलेले कमाल तापमान हे आधीच्या उष्णतेच्या लाटांदरम्यान नोंदवण्यात आलेल्या कमाल तापमानांपेक्षा जवळपास १.५ अंश…

heavy rains in northeast india reduce severe heatwave in maharashtra
दोन दिवसांत उष्णतेची लाट कमी होणार; नैऋत्य मोसमी वारे केरळात अडखळले

ईशान्य भारतात मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती आहे. ईशान्य भारतात रेमल चक्रीवादळामुळे मोसमी वारे वेगाने पुढे जात आहेत.

Ravi Kishan Narendra Modi
“पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा करून सूर्याला शांत केलं, त्यामुळे आता…”, खासदार रवी किशन यांचं वक्तव्य

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसह एकूण आठ राज्यांमध्ये आज मतदान होत आहे.

heatwave in north india
उष्माघातामुळे ५४ जणांचा मृत्यू, उत्तर भारत उकाड्याने हैराण; दिल्लीत आज धुळीच्या वादळाची शक्यता

भारताच्या अनेक भागात तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. यामुळे विविध राज्यात एकूण ५४ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीसह…

Nagpur recorded a temperature of 56 degrees Celsius
नागपुरात चक्क् ५६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद..! नागरिकांमध्ये गोंधळ

राजधानी दिल्लीने दोन दिवसांपूर्वी तापमानाने पन्नाशी ओलांडत सर्वांना धक्का दिला. त्यानंतर आता नागपूर शहरातही तापमानाने पन्नाशी ओलांडली.