तापमान News
आतापर्यंत एप्रिल महिना कमालीचा उष्ण राहिला आहे. देशातील अनेक भागांत उष्णतेचा कहर झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाचा एप्रिल महिना नेहमीपेक्षा…
मागील पंधरा दिवसांंपासून ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यातील तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत आहे.
मुंबईसह कोकण, खान्देश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एकूण २२ जिल्ह्यांत पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
राज्यावर असलेले अंशतः ढगाळ वातावरण निवळले आहे. राज्यभरात कोरडे वातावरण निर्माण झाले आहे.
निर्जलीकरणाची प्रक्रिया सातत्याने होऊ लागल्यास किंवा शरीराची पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील रक्त हळूहळू…
राज्यात रविवारी अनेक ठिकाणी पाऱ्याने चाळिशी ओलांडली. उष्म्याने अक्षरश: कहर केला असून, दिवसभर अंगाची लाही लाही करणारे वातावरण सध्या राज्यभरात…
राज्यभरात उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे.
ढगाळ हवामानामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमान सरासरी ४० अंशांवर होते.
World penguin day 2024 : बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या, काळ्या-पांढऱ्या समुद्री पक्षांबद्दल तुम्हाला ही माहिती माहीत आहे का? जाणून घ्या.
कडक उन्हामुळे होणारी काहिली शमविण्यासाठी थंड पेय प्यायल्याने मुंबईकरांच्या घशास संसर्ग होत आहे.
२०२३च्या वसंत ऋतूमध्ये नैऋत्य युरोप, ब्राझील, मोरोक्को आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उष्णतेच्या लाटा आल्या.’’
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रावरून मोठया प्रमाणावर बाष्पयुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत आहे.