तुकडोजी महाराज News

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या आवाहनाला विक्रमी साद दिली. उपक्रमात अतिशय कमी वेळेत प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी अतिशय सकारात्मक…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण अश्विन वद्य पंचमी ११ ऑक्टोबर १९६८ ला दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी झाले होते. तेव्हापासून दरवर्षी…

या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यात आंदोलन करणारी एक विद्यार्थिनी चक्क कुलगुरूंच्या वाहनासमोर येऊन त्यांना अडवताना दिसते काय आहे…

नागपूर येथे आयोजित तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेचे शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते.

ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडणारे राष्ट्रसंत सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारे होते. त्यांनी प्रबोधनासाठी धर्माचा व त्यातल्या त्यात हिंदू धर्माचा आधार घेतला…

लोकशाही, मतदान आणि देशाची सामाजिक व राजकीय स्थिती याविषयी तुकडोजींनी साधारण ५०-६० वर्षांपूर्वी जे म्हटले तेच आजही चपखल लागू पडते.…

११ ऑक्टोबर १९६८ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरू संत आडकोजी महाराजांच्या तसबिरीकडे कटाक्ष टाकून लौकिक जगाचा निरोप घेतला.

मुलांचा खेळ मोडला की ती रडतात, तसेच आपले आहे. जाणत्या माणसाला एक घर मोडले तरी दुसरे उत्तम लाभेल म्हणून आनंदच…

मला वाटले की आपल्या उर्वरित वेळात समाजाची जास्तीतजास्त सेवा करता आली तर करावी. म्हणून सारखा फिरलो; आणि त्या फिरण्याचे दिवस…

‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पनेचे प्रवर्तक असणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जपान येथील विश्वधर्म परिषदेत १८ राष्ट्रांनी सल्लागार म्हणून निवडले होते.

अनेक जण शहीद झाले. गुरुदेव सेवा मंडळाचे प्रथम अध्यक्ष क्रांतिसिंह गुलाबराव वाघांना फाशीची शिक्षा इग्रंजानी सुनावली.

तक्रारीच्या आधारावर दहा महिन्यांपासून विद्यापीठाने चौकशी केली असताना ऐन वेळेवर तक्रार मागे घेतल्याने त्यांचीच चौकशी का नको? असा प्रश्नही उपस्थित…