तुकडोजी महाराज News

ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडणारे राष्ट्रसंत सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारे होते. त्यांनी प्रबोधनासाठी धर्माचा व त्यातल्या त्यात हिंदू धर्माचा आधार घेतला…

लोकशाही, मतदान आणि देशाची सामाजिक व राजकीय स्थिती याविषयी तुकडोजींनी साधारण ५०-६० वर्षांपूर्वी जे म्हटले तेच आजही चपखल लागू पडते.…

११ ऑक्टोबर १९६८ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरू संत आडकोजी महाराजांच्या तसबिरीकडे कटाक्ष टाकून लौकिक जगाचा निरोप घेतला.

मुलांचा खेळ मोडला की ती रडतात, तसेच आपले आहे. जाणत्या माणसाला एक घर मोडले तरी दुसरे उत्तम लाभेल म्हणून आनंदच…

मला वाटले की आपल्या उर्वरित वेळात समाजाची जास्तीतजास्त सेवा करता आली तर करावी. म्हणून सारखा फिरलो; आणि त्या फिरण्याचे दिवस…

‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पनेचे प्रवर्तक असणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जपान येथील विश्वधर्म परिषदेत १८ राष्ट्रांनी सल्लागार म्हणून निवडले होते.

अनेक जण शहीद झाले. गुरुदेव सेवा मंडळाचे प्रथम अध्यक्ष क्रांतिसिंह गुलाबराव वाघांना फाशीची शिक्षा इग्रंजानी सुनावली.

तक्रारीच्या आधारावर दहा महिन्यांपासून विद्यापीठाने चौकशी केली असताना ऐन वेळेवर तक्रार मागे घेतल्याने त्यांचीच चौकशी का नको? असा प्रश्नही उपस्थित…

मैत्री असावी तर श्रीकृष्ण व सुदामा सारखी असे महाभारतील मैत्रीचे महात्म्य आपण ऐकतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनासुद्धा अशीच एक नि:स्पृह व्यक्ती…

आपला परिचय सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘तुकडय़ाने तुकडे जोडे ना जुदा देखा कोई।’’प्रमाणे मी सर्व लहान-मोठय़ा तुकडय़ांना जोडून त्यांना…

संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दोन्ही संत अमरावती जिल्ह्यातील. दोघांचा स्नेह शेवटपर्यंत अतूट राहिला.

संतमहात्म्यांच्या जवळील सेवक व अनुयायांमध्ये त्यांचा उत्तराधिकारी होण्यासाठी स्पर्धा लागते.