लसीकरण News
जालना शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढल्याने रहिवाश्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.
महानगरपालिकेतील सहायक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना जालना शहरात सुमारे दहा हजार भटकी कुत्री असल्याचा अंदाज व्यक्त केला.
देशभरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.या भटक्या श्वानांनी नागरिकांना चावल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
या मोहिमेत सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत १ हजार ३५० पोलिओ बूथद्वारे शून्य ते ५ वयोगटातील ३ लाख १२…
जुलै महिन्यात ४४.८५ गुणांसह, तर ऑगस्टमध्ये ४३.०१ गुण मिळवून महापालिकेने प्रथम स्थान कायम ठेवले. आरोग्य मंत्रालयामार्फत राज्यातील सर्व महापालिकांच्या आरोग्य…
राज्यात सन १९९५ पासून ही उप राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम दरवर्षी राबविण्यात येते. त्यानुसार, सर्व महापालिका क्षेत्रात तसेच ग्रामीण भागात…
महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थिनींना एचपीवी लस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या लसीमुळे भविष्यात विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचाव होणार…
ठाणे जिल्ह्यातील पशुपालक, गोपालक आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
राज्यस्तरीय ‘सेवा पंधरावडा’ अभियानामुळे सामान्य नागरिकांना शासकीय सेवांचा जलद आणि सोपा लाभ मिळणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई व अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ…
ठाणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या नेतृत्वाखाली गोवर-रुबेला लसीकरण मोहीम.