वाचक प्रतिसाद News
डौलदार दिसणाऱ्या नवी मुंबईच्या पोटात प्रकल्पग्रस्तांची तब्बल ९५ गावे सामावलेली आहेत. ५०-५५ वर्षांपूर्वी सरकारने या सर्व गावांची पूर्ण जमीन नवी…
अलीकडच्या काळात ट्रम्प यांनी आपल्या निर्णयाने अमेरिकेच्या सर्वसमावेशक प्रतिमेला खूपच मोठा धक्का दिला आहे.
आयोग हा मतदार आणि लोकशाही यांच्यातील दुवा असल्याने त्याच्यावरील शंका या केवळ राजकीय नसून लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने गंभीर आहेत.
कोविड साथ पळवून लावण्यासाठी थाळ्या आणि टाळ्या वाजवण्यास सांगितले आणि समाजाने त्यास उदंड प्रतिसाद दिला.
‘ओबीसी समाज नागपुरातील मोर्चावर ठाम’ हे वृत्त (लोकसत्ता- ५ ऑक्टोबर) वाचले. सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून दोन्ही समाजांमध्ये निर्माण झालेला…
संघ/ भाजप विरोधात जनवादी आघाडी बनवण्यासाठी अशी जाण महत्त्वाची आहे, पण त्याचबरोबर अनेक बाबतीतील त्यांच्या भूमिकांमधील मोठ्या अंतराचीही जाणीव ठेवली…
‘अल्गोरिदमच्या चक्रव्यूहात गांधी!’ हा लेख (१ ऑक्टोबर) वाचला. या डिजिटल युगात, देवांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्व काही ‘मीम मटेरियल’ झाले आहे, आणि…
‘चषकातील वादळ!’ (लोकसत्ता- ३० सप्टेंबर) हे वार्तांकन वाचले. ‘टी-ट्वेंटी एशिया कप’मध्ये खिलाडू वृत्तीऐवजी जे द्वेषाचे वातावरण निर्माण झाले ते खेळाला हानीकारक…
हल्ली देशप्रेम दाखविण्यासाठी उन्मादी साजरीकरण हाच एकमेव मार्ग असल्याचे जवळपास सर्वमान्य झाल्याने आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळाल्यावर…
वस्तू व सेवा करप्रणाली अधिक सोपी व पारदर्शक असेल, त्यामुळे व्यावसायिकांवरील भार कमी होईल, अशी अपेक्षा होती.
हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी नोंदी शोधून प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सरकारने निवडला. पण हा तोडगा समस्येच्या मुळावर घाव घालणारा नाही.
लोकांनी सर्वसामान्यांचे नेतृत्व, कधीच मॅनेज न होणारे नेतृत्व अशा भावनेमुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर सर्वांत जास्त विश्वास ठेवला.