वाचक प्रतिसाद News

गरीब लोक फक्त मुस्लीम समाजात जसे आहेत तसे ते हिंदू समाजातही आहेत. भारतातील हिंदू धार्मिक मंदिरे, मठ, संस्थाने यांच्याकडे लाखो…

पातूरसारख्या लहानशा गावातील कुणाला तरी उर्दू पाटीबद्दल इतक्या टोकाचा द्वेष वाटावा की त्या व्यक्तीने चक्क सर्वोच्च न्यायालयापर्यंत वाद ताणून धरावा…

आपल्या विद्यापीठांची व उच्चशिक्षण संस्थांची अवस्था आज काय आहे? अनेक संस्थांची प्रमुखपदे तर रिक्त आहेतच, पण ज्या संस्थांमधील ही पदे…

राम मंदिर उभारणी, महाकुंभ असे सतत धार्मिक उन्मादाचे वातावरण निर्माण केले की देशापुढील आर्थिक प्रश्नांवरून लक्ष भरकटते, निवडणुका जिंकून सत्तेवर…

अटलजींसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने काँग्रेसच्या या अवस्थेचे वर्णन २००१ च्या सुरुवातीस केले होते. ते सत्यात येत आहे एवढेच.

शिवाजी महाराजांचे नाव, आपल्या अतुलनीय पराक्रम, शौर्य तसेच विविध गुणांनी देशभरात गाजत आहेच, तेव्हा त्याला सीमित ठेवू नका असे आवाहन…

‘उन्हाळ्यामुळे दूध संकलनात झालेली घट आणि आइस्क्रीमसह मागणी वाढल्याने तसेच उन्हाळ्यातील चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली’ आदी…

प्रत्येक व्यक्तीला एक वैचारिक अधिष्ठान व पार्श्वभूमी असते व त्याला त्याचे मत मांडण्याचा अधिकार भारतीय घटनेने दिलेला आहे.

सत्ता मिळविण्यासाठी वा आहे ती सत्ता टिकवण्यासाठी राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी मंडळी कोणत्या थराला जातील याचा नेम राहिलेला नाही!

सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जनतेवर रेवड्यांची उधळण करतात, दिशाभूल करतात आणि सत्ता मिळाली की ‘घी देखा लेकिन बडगा नहीं…

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे. लोकशाही ठोकशाही होत चालली आहे. प्रसिद्ध अमेरिकी विद्वान विल ड्युरान्ट यांनी लोकशाही चालवणारी…

सध्या बीड जिल्हा या कारणासाठीच बदनाम झाला आहे. एकंदरीत या प्रकारांमुळे, ‘महाराष्ट्रात उद्याोगस्नेही वातावरण आहे’ असे म्हणणे धाडसाचे ठरेल. म्हणूनच…