वीर सावरकर News

सावरकर सदनला वारसा वास्तूचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी अभिनव भारत काँग्रेस या संस्थेचे अध्यक्ष पंकज फडणीस यांनी जनहित याचिका केली आहे.

पुराणानुसार भृगू ऋषींनी दारणा नदीकाठी रेणुकामाता मंदिराची स्थापना केली. त्यावेळी तिला तपोवनाची देवी म्हणत असत.

सावरकर सदनला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यास राज्य सरकार तयार असले, तरी मुंबई वारसा संवर्धन समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

सावरकर सदनची इमारत धोकादायक स्थितीत असून इमारतीतील रहिवाशांनी पुनर्विकासाला सहमती दिली आहे. त्यामुळे आपल्यालाही याचिकेत बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी…

‘संन्यस्त खड्ग’मध्ये काल्पनिक पात्र उभे करण्यात आले, गौतमबुद्धांना कमी लेखण्यात आले आणि बुद्ध तत्त्वाचा गैरअर्थ काढून चुकीचा संदेश पसरवण्यात येत…

Savarkar defamation case: राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी सावरकरांच्या अनुयायांकडून राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.…

आधीच्या शिफारशीच्या फायली मंत्रालयाच्या आगीत जळाल्यानंतर सरकारच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचेही महापालिकेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दादरस्थित सावरकर सदन या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याबाबतची कागदपत्रे २०१२ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीत…

Abhinav Bharat organization बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात अभिनव भारत संघटनेच्या सद्स्यांवर आरोप करण्यात आला होता. १९०४ मध्ये स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर…

यावेळी न्यायालयाने त्यांना गुन्हा कबूल आहे काय, अशी विचारणा केल्यावर त्यांनी गुन्हा नाकबूल असल्याचे उत्तर दिले. नंतर त्यांच्या वकिलांनी जामीन…

पंकज फडणीस यांनी दाखल केलेली याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आधीच फेटाळली आहे, असे निरीक्षण नोंदवून मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि…

स्वा.वि.दा. सावरकर लिखित ‘संन्यस्त खडग’ या नाटकाचा पुणे शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे प्रयोग सुरू होता.