Page 119 of वर्धा News
अनेक गावं जलमय झाल्याने शेकडो कुटुंबांचे स्थलांतर
पोलीस कर्मचारी ठाण्यातील कागदपत्रे व साहित्य सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अनेक गावांत घरांची पडझड तसेच काही गावांतील नागरिकांना पुरामुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
जेवण आटोपून शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते.
आठही तालुक्यात पुराने हाहाकार माजवला आहे
वाहून गेलेल्या दोन मुलांपैकी एकाचा मृतदेह सापडला
भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांनी केले होतं भाकीत
शनिवारपासून (४ जून) बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन मित्रांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने आर्वी शहरात शोककळा पसरली आहे.
गांधी विनोबांच्या विचारांचे कृतिशील विचारवंत लेखक व संशोधक म्हणून डॉक्टर अभय बंग यांची सर्वसहमतीने निवड व्हावी अशी मागणी आता समोर…
वर्ध्यात उष्माघाताने दीड हजार कोंबड्या दगावल्याची घटना!
सागर पचगडे या युवा शेतकऱ्याने हिमतीने कुक्कुटपालन करण्याचे ठरवले. त्यासाठी या शेतकऱ्याने पैशांची गुंतवणूक केली.