पाणी News

बुधवारी यात कमी करून सायंकाळी ६ वाजता ४१ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमा नदीत येणारे पाण्याची आवक…

शहरात ३० हजारांहून अधिक नळजाेड अनधिकृत असल्याचा प्रशासनाचा अंदाज…

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले…

वांद्रे पश्चिमेकडील पाली हिल जलाशयाच्या इनलेट व आऊटलेटवरील एकूण चार झडपा (व्हॉल्व्ह) बदलण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे.

कार्यालय, वसाहतीच्या नूतनीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून, जागेची पाहणी जलसंपदा तथा पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.

श्रावणानिमित मंत्री राधाकृष्ण विखे आणि शालिनीताई विखे यांनी श्री क्षेत्र निधर्णेश्वर येथे अभिषेक केला.

काल दुपारी चार वाजता राजाराम बंधारा येथून ३९ हजार ४१४ क्युसेक विसर्ग होत होता, आज तो ३५ हजार २७८ इतका…

केंद्र सरकारपुरस्कृत जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवला जात आहे. जिल्हा परिषदेमार्फत ८३० योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

दोन्ही सिंचन प्रकल्पांमुळे विदर्भातील सिंचन क्षेत्राला मोठा लाभ होणार…

राज्यातील पाच टक्के पाणी नमुने पिण्यास अयोग्य

नागरिकांना सुमारे ५० किलोमीटरचा वळसा…

धरणातील पाणीसाठा हा सुमारे ९७ टक्के झाला…