पाणी News

गेली काही दिवस मालेगाव शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात भाजपने महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.

गेल्या २४ तासांत सांगली जिल्ह्यात सरासरी १३.५ मिलीमीटर पाऊस झाला असला, तरी वाळवा तालुक्यातील आष्टा व बहे परिसरात अतिवृष्टी झाली.

कुर्ल्यातील अनेक भागांमधील नागरिक वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे अद्यापही या भागांमध्ये पुरेसे पाणी पुरविण्यात महापालिका प्रशासनाला यश…

सध्या उजनी जलाशयात पारंपरिक गोड्या पाण्यातील माशांचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. जलाशयात ‘हेलिकॉप्टर’ माशांचा वेगाने वाढणारा उपद्रव ही मच्छीमारांसाठी डोकेदुखी…

जुन्या भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहीनी बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे जुन्या भिवंडी शहराला होणारा…

Daily water intake for body health: आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी, ऊती आणि अवयव योग्य कार्यासाठी पाण्यावर अवलंबून असतात.

राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापराद्वारे चक्रीय अर्थव्यवस्थेस चालना देण्याचे धोरण मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले.

मिरा भाईंदर शहरात रस्त्यावर पाणी सांडून रस्ते निसरडे करणाऱ्या टँकरची समस्या अद्याप कायम आहे.

संतप्त प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ६ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांपैकी काही महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढल्या.

या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार…

केंद्र शासनाच्या अमृत २.० अंतर्गत इंदिरानगर येथील जुन्या संपचे तोडकाम करून नवीन संप आणि जलकुंभ बांधण्याच्या कामाकरीता उद्यापासून ठाण्यातील काही…

अंबरनाथ तालुक्यातील जांभुळ जलशुध्दीकरण केंद्र आणि बारवी गुरूत्व वाहिनी देखभाल दुरुस्तीची कामे एमआयडीसी चोवीस तासाच्या कालावधीत करणार आहे त्यामुळे या…