पाणी News

कल्याण येथील उल्हास नदीमध्ये पाणी वाढल्याने लोनाड येथील धूळखाडीतील पाणी वाढले. त्यामुळे येथील सोनाळे बापगाव हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला…

सावरोली येथील नदीपात्रातील पाणी पुलावरून वाहू लागल्याने वासिंद–वाडा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अतिवृष्टीमुळे तालुक्यात घरे, भिंती, दरडी कोसळण्याच्या घटना…

अशा पाण्यातून प्रवास केलेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य…

पण आता साऱ्या संसाराचा चिखल झाला असल्याची प्रतिक्रिया हसनाळवाडीच्या विमलबाई दिगंबर इब्बिनवार यांनी व्यक्त केली.

संततधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीने पहाटे ३९ फूट ही इशारा पातळी बुधवारी दुपारी ओलांडली.

गेल्या चार दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी धरणांमध्ये ९२.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध…

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली होती. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूककोंडी…

या रोगातील अळी कोवळे पान कापून त्याचे तहान तुकडे करते व त्याची सुरळी करून त्यात राहते. अशा सुरळ्या पानाच्या एका…

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मुंबईच्या लगत असलेला विहार तलाव सोमवारच्या पावसाने काठोकाठ भरून वाहू लागला.

कल्याण ग्रामीणमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल, रस्ते खुले होण्याची प्रतिक्षा

भंडारदरा धरण परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीपातळी व पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

बुधवारी ११ वाजता आयर्विन पूलाजवळ आणखी पातळी ३५ फूट ९ इंच झाली असून शहरातील सुर्यवंशी, इनामदार प्लॉट, काकानगर, दत्तनगर परिसरात…