Page 2 of पाणी News

संगमनेर तालुक्यातील भोजापूर चारीला पाणी देण्याचा शब्द आठ महिन्यांत पूर्ण केला. चारीच्या विस्तारीकरणासाठी ३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी देण्यात…

नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ मनसेच्यावतीने सोमवारी महापालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.

बदलापूर शहराच्या महावितरणाच्या खेळखंडोब्याचा परिणाम बदलापुरकरांवर झालेला असताना त्याचा फटका शहरातील पाणी व्यवस्थेलाही बसला आहे.

कोयना धरणात पावसाळ्याच्या मध्यापर्यंतच ९६ टीएमसी, अब्ज घनफूट (धरण क्षमतेच्या ९१.२१ टक्के) अशा विक्रमी पाण्याची आवक होताना, धरणसाठा नियंत्रित राखण्यासाठी…

कबुतर खान्यावरील कारवाईच्या विरोधात ३ ऑगस्ट रोजी कुलाबा जैन मंदिर येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत शांतिदूत यात्रा काढण्यात येणार…

पवना नदीवर रावेत येथे नवीन बंधारा…

इगतपुरी तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहराला काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.बाहेर संततधार सुरु असतानाही घोटीकरांना…

कल्याण पूर्व शहराचा पाणी पुरवठा येत्या मंगळवारी (ता. ५) सकाळी १० ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण…

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले…

जे नागरिक मीटर बसविण्यासाठी विरोध करतील, त्यांचा नळजोड बंद करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.


साकोली तालुक्यातील साकोली गावात महामार्गालगत असलेल्या लघु पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेच्या तलावाचा बांध फुटल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.