Page 2 of पाणी News

केंद्र शासनाच्या अमृत २.० अंतर्गत इंदिरानगर येथील जुन्या संपचे तोडकाम करून नवीन संप आणि जलकुंभ बांधण्याच्या कामाकरीता उद्यापासून ठाण्यातील काही…

अंबरनाथ तालुक्यातील जांभुळ जलशुध्दीकरण केंद्र आणि बारवी गुरूत्व वाहिनी देखभाल दुरुस्तीची कामे एमआयडीसी चोवीस तासाच्या कालावधीत करणार आहे त्यामुळे या…

Mumbai Water Supply Disruption Dates : मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरलेली असली तरी मंगळवार, ७ ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवस…

आज दुपारच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या मागे असलेल्या मिस्किन टँक तलाव ओसंडून…

हंगामाचा कालावधी कमी मिळाल्याने उत्पादन खर्च वाढून कारखान्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे, असे मत क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष…

चीन तिबेटमध्ये यारलुंग त्सांगपो (भारतातील सियांग) नदीवर विशाल धरण बांधत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत अरुणाचल प्रदेशमधील धरणाकडे पाहत आहे.

सुमारे पाच सहा वर्षांपूर्वी नांदिवडे समुद्रकिनारी गोबरा, तावीज, पालू, शितकं व वटिया अशी मत्स्यसंपदा विषारी पाण्यामुळे मरून किनारी लागली होती.

कोकण विभागात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २५५३ मिमी (११०.७%) पावसाची सरासरी नोंदवली गेली, तर संपूर्ण विभागात सरासरीपेक्षा कमी ९७ टक्के पाऊस…

राज्यात १३८ मोठे, २६० मध्यम आणि २५९९, असे एकूण २९९७ धरण प्रकल्प आहेत. या धरण प्रकल्पांतील एकूण पाणीसाठा ९०.३५ टक्क्यांवर…

इमारतींमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा, योग्य वीजपुरवठा होत नसून देखभालीसाठी पैसे घेऊनही कामे केली जात नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर टेके कुटुंबासह वारी शिवारात वस्तीवर राहतात.

मुसळधार पावसामुळे शेतीमधील पिकांचे अतोनात नुकसान झाले. कपाशी पिकाचे बोंड काळे पडून सडले आहेत.