Page 3 of पाणी News

मुसळधार पावसामुळे शेतीमधील पिकांचे अतोनात नुकसान झाले. कपाशी पिकाचे बोंड काळे पडून सडले आहेत.

पिसे येथील पंपिंग स्टेशनच्या नदीपात्रात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्यामुळे शुद्धीकरण प्रक्रियेवर परिणाम होऊन ठाणे महापालिकेला कमी पाणीपुरवठा…

Chhagan Bhujbal : येवला मतदारसंघात मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी गुडघ्याइतक्या पाण्यात प्रत्यक्ष उतरून नागरिकांना…

मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार आणि तुळशी हे पाच तलाव मुंबई महापालिकेच्या मालकीचे असून या पाच तलावांचेच सर्वेक्षण करण्यात आले…

जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात एकूण २२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली.

शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून संततधार सुरु असून नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत.

पंधरा दिवसात अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या पुराने बहुतांश खरिपाचे पिके वाया गेली. जमिनी खरडून निघाल्याने त्यातच गेल्या चोवीस तासात झालेल्या…

आमदार संजय बनसोडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी फोनवर चर्चा केली असून गावातील ७०० ते ८००…

जिल्ह्यात गंगाखेड- पालम या रस्त्यावरील वाहतूक पुरामुळे बंद झाली असून चुडावा येथे पुराचे पाणी असल्याने नांदेडकडे जाणारा मार्ग बंद झाला…

शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये सिडकोने उभारलेल्या ३०० चौरस फुटांच्या आकारापर्यत मर्यादित असलेल्या आणि त्याही बैठ्या घरांच्या वसाहतींमध्ये ही कामे महापालिकेने करावीत…

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने कहर केल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवानांना नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पाठविण्यात आले आहे.

औसा तालुका मौजे जवळगा पोमादेवी जवळगा ते संक्राळ जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावर पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. कव्हा जमालपूर रस्ताही…