Page 5 of पाणी News

मुंबईच्या पाणीपुरवठ्यापैकी हिशोबबाह्य पाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पाणी पुरवठ्यातून मिळणाऱ्या महसूलातही वाढ होण्याची अपेक्षा मुंबई महापालिका…

एकंदरीत मुंबईकरांना निर्जंतुक, स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवल्याचा दावा पालिकेकडून केला जातो.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमी व पायाभूत सुविधांची कमतरता गंभीर असून ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) उद्योगांसाठी पाणीपट्टीत वाढ केली आहे.

आज मंगळवारी हवालदिल शेतकऱ्यांनी सवणा येथे पुराच्या पाण्यात ठिय्या मांडून आंदोलन सुरु केले आहे. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील सहा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आल्याची माहिती दिली.

महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होऊनही प्राथमिक सुविधा न मिळाल्याने स्मशानभूमीतील गळतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

जलसंपदा व वीज दरवाढीचा हवाला देत एमआयडीसीने पाणीपट्टीत २८.२५ रुपयांपर्यंत वाढ करून उद्योगांवर आर्थिक ताण आणला आहे.

वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी अपुरी पडणारी पाणी योजना आणि त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची स्थिती.

सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर, अक्कलकोट या ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद…

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणातून मुंबईला दर दिवशी…