Page 6 of पाणी News

उल्हास नदीत वाढलेली गढुळता आणि सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा यामुळे पाणी उचल आणि शुद्धीकरण क्षमतेवर परिणाम झाल्याने बदलापूर शहरात…

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार व चिखली हे तालुके ढग फुटी सदृश्य पावसाचे हॉट स्पॉट झाले आहे.…

त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दूरध्वनी करून साकत गावात अडकलेल्या नागरिकांना…

गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक विधिसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे बाणगंगा तलावात विसर्जन करण्यात येत असल्याने तलावातील माशांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत…

राज्यातील पाणथळ क्षेत्रांच्या संरक्षण, संवर्धनाचा विचार केला असता शहरीकरणामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.

आपली नात हिवरा पाण्यात वाहून गेल्याची माहिती समजताच आजोबा श्यामराव विठ्ठल खरे (७२) यांचाही हृदय विकाराचा झटक्याने शुक्रवारी मृत्यू झाला…

मध्य रेल्वे विभागांतर्गत पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची दिवसेंदिवस गर्दी होत असून, अनधिकृत फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्टेशनला घेरले आहे.

एका लिटर पाण्याच्या बाटलीसाठी १५ रुपयांऐवजी १४ रुपये आणि ५०० मिली बाटलीसाठी १० रुपयांऐवजी ९ रुपये द्यावे लागणार आहेत. संपूर्ण…

भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगराच्या प्रमुख भागाला पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पवार यांनी शनिवारी चिंचवड येथे जनसंवाद सभा घेतली. त्याला नागरिकांची मोठी गर्दी झाली. या…

नाशिकमध्ये शनिवारी वीज आणि पाणी दोन्ही पुरवठा खंडित, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.

वीज दरवाढीने औद्योगिक वापराच्या पाण्याचे दर १७ टक्के वाढले असून याची अंमलबजावणी चालू महिन्यापासून करण्यात येणार आहे.