Page 63 of पाणी News

हडपसर भागातील रहिवाशांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या सहा पाण्याच्या टाक्यांची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत.

बारवी धरणातून गुरूत्वाकर्षणाने उल्हास नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर अंबरनाथजवळी जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते.

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहर आणि ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदी काठच्या जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये देखभाल आणि…

४८ गावे व आमगाव शहराला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बनगाव प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा २३ डिसेंबरपासून बंद करण्यात…

ठाणे जिल्ह्यात नवी मुंबईसह जवळपास सर्वच शहरांना बारवी धरणातून पाण्याचा पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरविण्यात…

गळतीने पिच्छा पुरवलेल्या काळम्मावाडी (दूधगंगा) धरणाची पाहणी मंगळवारी तज्ज्ञांच्या समितीने केली.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार स्त्रोतामार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

राज्यात पाणलोट संदर्भात जनजागृती करण्यासाठी जानेवारी ते मार्च असे तीन महिने ‘पाणलोट रथयात्रा’ काढण्यात येणार आहे.

समुद्रातील वाढत्या वर्दळीमुळे हा जलमार्ग धोकादायक बनू लागला आहे. अपघाताच्या घटनेनंतर शासनाकडून प्रवासी सुरक्षेची दक्षता घेतली जात आहे.

एमआयडीसीच्या रानसई धरणातून उरण शहर आणि येथील ग्रामपंचायतीना केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे

पावसाळा संपुष्टात आल्यानंतर धरणांमध्ये डिसेंबरअखेरपर्यंत इतका जलसाठा असण्याची ही मागील काही वर्षातील पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.

आसपासच्या नागरिकांनी त्याला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढले आणि घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले.