Page 7 of पाणी News

वीज दरवाढीने औद्योगिक वापराच्या पाण्याचे दर १७ टक्के वाढले असून याची अंमलबजावणी चालू महिन्यापासून करण्यात येणार आहे.

महावितरण व नगरपंचायत यांच्या सावळ्या गोंधळात नेवासे शहराला आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर आंघोळ करण्याचा इशारा…

महापालिका ठरवून दिलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी वापरत असल्याने बचतीसाठी १० टक्के पाणीकपात करावी, हा पाटबंधारे विभागाचा प्रस्ताव महापालिकेने फेटाळून लावला…

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून बाहेर निघणारा रासायनिक घनकचरा उच्चेळी येथील नैसर्गिक तलावाजवळ टाकण्यात आलेल्यामुळे तलावातील मासे मृत झाले असून तलावातील…

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आकारला जात असलेला प्रति एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर पाण्याला १६ रुपये होता. या दरात…

बिलोली तालुक्यातील हे क्षेत्र आहे ६००० हेक्टर. शेतीतील माती वाहून गेल्याने पुढे जगावे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे आणि गटारे तुंबण्याच्या समस्यांची पाहणी करण्यासाठी अधिकारी रस्त्यावर उतरणार आहेत.

केवळ गोदावरीच नाही तर विदर्भात वैनगंगा-नळगंगा प्रकल्पासाठी ८० हजार कोटींचा निधीही याच पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा…

पश्चिम घाटातील कोयना, चांदोलीसह नऊ धरणे तुडुंब भरली आहेत. धरणे शंभर टक्के भरल्याने कोयनेतून २१००, तर चांदोलीतून ५ हजार ६३०…

कल्याण डोंबिवली परिसरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

पुणे महापालिकेने पाणी गळती रोखण्यासाठी सुरू केलेल्या योजनेला नागरिकांचा विरोध असल्याने, प्रशासनासमोर उर्वरित मीटर बसवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली.