Page 83 of विशेष लेख News

निठारी हत्याकांड प्रकरणातील आरोपी आरोप सिद्ध न झाल्यामुळे निर्दोष मुक्त झाले. असे होते तेव्हा फिर्यादी हतबल होतो आणि आरोपी शिरजोर.…

सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या दोन टक्केही नाही. आरक्षण दिले तरी किती बेरोजगारांना नोकरी मिळेल, हा प्रश्नच आहे, मात्र ही…

सध्या भारतात उसापासून किंवा तांदळापासून इथेनॉलनिर्मिती केली जाते. पण भरमसाट पाणी लागणाऱ्या या पीकांपेक्षा ज्वारीपासून इथेनॉलचा पर्याय अधिक लाभदायक ठरेल…

विरोधी पक्षांमधील नेत्यांच्या फोनमधून पुन्हा ‘पेगॅसस’ सारखीच पाळत ठेवण्यात येत असल्याचे आरोप ऑक्टोबर-अखेरीस झाले, तेव्हा ‘विरोधकांकडे टीका करण्यासाठी काही मुद्देच…

पिढ्यान-पिढ्या विकासापासून वंचित मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत शासन व राजकीय पक्षाचे नेते भूमिका घेण्यास तयार नाहीत, ही अत्यंत खेदाची बाब आहे.

मराठा समाजाच्या ओबीसीकरणाची मागणी गेल्या तीन दशकांत वेळोवेळी झाली आहे. सध्याच्या आंदोलनाद्वारे ती तीव्रपणे पुन्हा करण्यात येत आहे. पण स्वतंत्र…

समाज गटा-तटांत विभागला गेला आहे हे खरे, पण युद्धविरोधी मोर्चे तर आजही निघताहेत. मग देशोदेशींच्या नेत्यांमध्ये हे युद्ध थांबवण्याची कुवतच…

आंदोलन, बंद अशा वेळी हिंसक कृत्ये करणाऱ्यांकडून होत असलेली हानी एसटी कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेचे साधन हिसकावून घेण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

‘आशा गटप्रवर्तक’ त्यांच्या समकक्ष सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्याइतकेच काम करतात. मग त्यांच्याबाबतीत हा दुजाभाव का?

मराठा समाजातील अस्वस्थतेने किती टोक गाठले आहे, ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सध्याच्या आंदोलनावरून दिसते आहे. या परिस्थितीतून…

पाच राज्यांत निवडणूक लागली, म्हणून सरकार आता अन्नधान्याची महागाई आटोक्यात ठेवण्याचा आटापिटा करणार… तोही शेतकऱ्याला चिमटा काढूनच… पण निर्यातबंदीसारख्या उपायांमुळे…

इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांच्या काळात भारत- मालदिव मैत्री अधिकाधिक दृढ होत गेली, ती कोणकोणत्या टप्प्यांवर? नरेंद्र मोदी…