Page 90 of विशेष लेख News
‘आता कुठे होतं रॅगिंग, आमचं तर कधीच नाही झालं,’ असं अनेकांना वाटत असेलही, मात्र रॅगिंगचा असूर पुन्हा डोकं वर काढू…
‘इंडिया अॅट हंड्रेड’ हा तो कार्यक्रम. त्यात या दोन पाहुण्यांच्या सुरुवातीच्या विधानांनी माझी उत्सुकता वाढवली.
सध्या बुलडोझर हे लोकशाही सरकारचे प्रतीक ठरत असून ‘नव भारता’त प्रशासनाची मानकेच बदलत आहेत, असे दिसते.
१४ जुलै २०२३ रोजी भारताचे चांद्रयान-३ प्रक्षेपित करण्यात आले. त्या यानाच्या प्रवासाबद्दलची बातमी वाचत असताना एकदृक्श्राव्यफीत नजरेस पडली.
जातीय-धार्मिक तणाव कठोरपणेच मोडून काढायचा हा तरुण पोलीस अधिकारी म्हणून मला सुरुवातीचे जे काही धडे मिळाले, त्यापैकीचा एक धडा.
महाराष्ट्रात सध्या सत्तेवर असलेल्या सरकारने आरोग्यसेवेसंदर्भात दोन महत्त्वाचे निर्णय घेतले.
हेच इतरत्रही घडत राहिले, वर्ग ही टेहळणीची जागा बनली, तर मग शिकवण्यातली सहजता आणि सर्जनशीलता कुठे जाईल?
हातातील मोबाइलफोनपासून दारातील गाडीपर्यंत अनेक उत्पादनांमधील अविभाज्य घटक झालेल्या सेमीकंडक्टरच्या उत्पादनाची व्यवस्था भारतात निर्माण करण्यासाठी या पाच गोष्टी कराव्याच लागतील…
मदनदास देवींनी कोणताही दंभ वा बडेजाव न करता नुकतंच बाळसं धरू लागलेल्या विद्यार्थी परिषदेशी तरुणांना जोडण्याची जबाबदारी पार पाडली..
एके काळी उत्तम कामगिरी बजावलेल्या पण आता फारशी चांगली अवस्था नसलेल्या अनेक शासकीय, निम शासकीय संस्था आजही अस्तित्वात आहेत.
इरशाळवाडीसारखी कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडली की त्यासंदर्भातील सरकारच्या जबाबदारीची चर्चा सुरू होते. सरकार काहीच करत नाही असा अनेकांचा समज असतो.
छत्तीसगड, जबलपूर, रायपूर, विदर्भ आणि वऱ्हाड प्रांत असा या विद्यापीठाचा असलेला पसारा कालौघात कमी झाला, तरी गुणवत्ता आणि उपयुक्तता वाढतच…