Page 90 of विशेष लेख News

‘जनहित अभियान विरुद्ध युनियन ऑफ इंडिया’ या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा नोव्हेंबर २०२२ मधील निर्णय हा प्रतिगामी आणि घटनाबा ठरतो असे…

सरकार कारवाई करण्यास एवढे का कचरते आहे, याचा अंदाज उत्तर प्रदेशातील गोंडा येथून आलेल्या बातमीवरून बांधता येतो.

‘जेव्हा संभाषण, मुक्त अभिव्यक्ती, मुक्त वादविवाद, मतमतांतरे आणि प्रसंगी टीका, उपमर्द करण्याचे स्वातंत्र्य असते तेव्हाच बाजार त्याचे कार्य उत्तमरीत्या करू…

अरबी समुद्रातील चक्रीवादळांच्या संख्येत गेल्या दोन दशकांत ५२ टक्के वाढ झाली आहे, तर अतितीव्र वादळांची संख्या दुपटीने वाढली आहे.

परदेशी पत्रकारांना भररस्त्यात ताब्यात घेणे, कधी देशात राहण्याची परवानगी नाकारणे, तर कधी देशाबाहेर जाण्यावर बंदी घालणे… चीनमध्ये हे नित्याचेच आहे.

हा प्रदेश आपलाच, ही आपलीच प्रजा, असे समजणारा नेता आणि त्याचा पक्ष कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे हाँगकाँगच्या…

निषिद्ध व नियंत्रित क्षेत्रातील अतिक्रमणे हटविण्यास मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग हेच सक्षम अधिकारी असतील.

नदीपात्रातील बेकायदा वाळूधंद्याने जिथे वाळूमाफिया उभे राहिले, अशी गावे आता सरकारी वैध वाळूउपशाला विरोध करत आहेत..

उद्या, ५ जून रोजी जयप्रकाश नारायण यांच्या ‘संपूर्ण क्रांती’च्या घोषणेच्या पन्नासाव्या वर्षांला सुरुवात होत आहे.

आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि नेत्यांनी इथे लोकशाही स्थापन करण्याचा निर्णय घेतला. देशोदेशीच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून राज्यघटना तयार करण्यात आली.

‘भूगोल ही नियती आहे’ (जिऑग्राफी इज डेस्टिनी) हा वाक्प्रचार भू-राजनीतीच्या मूलभूत तत्त्वांमध्ये गणला जातो.

‘सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय’ अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे.