मुस्लिमांना आता सुरक्षेची हमी द्या, हे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे वक्तव्य जातीयवादी असल्याने अन्सारी यांनी माफी मागावी अथवा पदाचा राजीनामा…
मुस्लिमांना आता सुरक्षेची हमी द्या, हे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे वक्तव्य जातीयवादी असल्याने अन्सारी यांनी माफी मागावी अथवा पदाचा राजीनामा…
पाच हेक्टरच्या खालील क्षेत्रमर्यादेत वाळूचा उपसा करण्यासाठीही जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांकडून पर्यावरण परवाना घेणे आता सक्तीचे करण्यात येणार आहे.
आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींसाठी खुल्या करण्यावरून आता मंत्रिमंडळातच संघर्ष सुरू झाला आहे.
गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानची राजधानी जयपूर येथे चार हजार किलो कांद्याची किरकोळ बाजारातून चोरी झाली.
राज्य सरकारने जारी केलेला संपातील सहभागास मनाई करणारा आदेश धुडकावून शासकीय कर्मचाऱ्यांनी उद्या बुधवारचा एक दिवसाचा बंद यशस्वी करण्यासाठी जोरदार…
डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश केल्यानंतर राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रात अंबरनाथ आणि पनवेल,
येथून १८५ कि.मी. अंतरावर असलेल्या भारत-तिबेट राष्ट्रीय महामार्गावरील नाथपा येथे प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस २०० मीटर खोल दरीत कोसळून…
केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवरही गाजलेल्या, लातूर युवक काँग्रेस सरचिटणीस आणि राहुल ब्रिगेडच्या पदाधिकारी अॅड. कल्पना गिरी हत्याकांडाची केंद्रीय गुन्हे…
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यातील सर्व मदरशांवर राष्ट्रध्वज फडकाविण्यात येईल याची राज्य सरकारने खबरदारी घ्यावी,
वाळूची तस्करी रोखण्यासाठी वाळूमाफियांविरुद्ध घातक कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (एमपीडीए) कारवाई करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी निर्णय घेतला.
डॉ. होमी भाभा यांच्या मलबार हिल येथील ‘मेहरनगीर’ बंगल्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याबाबतचा निर्णय लवकर घेण्याबाबत केंद्र सरकारला आदेश…
उच्च न्यायालयाचे दहीहंडी उत्सवाबाबत दिलेले आदेश आणि दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देत राज्य सरकारने जाहीर केलेले धोरण यामध्ये विसंगती …