scorecardresearch

admin

महत्त्वाच्या नाक्यांवर सीसीटीव्हीची नजर

ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रीहावी आणि शहरातील हालचालींवर बारीक नजर रीहावी, या उद्देशातून महापालिका प्रशासनाने शहरात सीसीट१व्ही कॅमेऱ्यांचे जाळे…

फजिती टाळण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची रासपच्या मेळाव्याकडे पाठ

सत्ता आल्यावरही धनगरांना आरक्षणा देऊ, या आश्वासनाची पूर्तता सत्ता आल्यावर अजूनही होऊ न शकल्याने होणारी फजिती टाळण्यासाठीच धनगर आरक्षणाच्या मुद्यावर…

रत्नागिरीतील दोन्ही खुनांचे रहस्य उलगडले

रत्नागिरी शहर व जिल्ह्य़ात झालेल्या दोन्ही खुनांचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी एकूण चारजणांना अटक करण्यात आली…

‘कट्यार काळजात घुसली’तील शंकर महादेवनच्या गाण्यावर अमिताभ बच्चन फिदा!

मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळातील मानाचे पान असलेले कट्यार काळजात घुसली हे नाटक लवकर चित्रपटाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

चालाल तर जगाल!

दररोज व्यायाम करणे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी गरजेचे आहे. सर्वात चांगला व्यायाम जर कोणता असेल, तर तो चालणे! चालण्याने केवळ…

उत्सवांतून आवाजाची माघार!

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडी तसेच गणेशोत्सवांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी ध्वनिप्रदुषणाचे नियम न पाळणाऱ्या डीजेमालकांचे साहित्य …

छोटय़ा युद्धासाठी सदैव तयार राहावे लागेल

सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे सातत्याने उल्लंघन केले जात असून, घुसखोरीचेही प्रकार होत असल्याने लष्कराने छोटय़ा-छोटय़ा युद्धांसाठी सदैव तयार राहण्याची गरज…

पाकच्या अण्वस्त्र आस्थापनांवर हल्ल्याची इंदिरा गांधींची योजना होती

१९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या, तेव्हा त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र आस्थापनांवर लष्करी हल्ले करण्याची योजना आखली होती,

मणिपूरमध्ये गोळीबारात आठ आंदोलक ठार

मणिपूरच्या विधान सभेमध्ये भूमिपुत्रांच्या संरक्षणासाठी नवीन विधेयके संमत केल्याने उपऱ्या ठरलेल्या नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.

भारत-पाकिस्तान यांच्यात थेट संवादाची गरज- बान की मून

दक्षिण आशियातील भारत व पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांनी त्यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी थेट संवाद साधावा,

बिहारी जनता समंजस, हुशार !

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरुद्ध डीएनएबाबतचे वक्तव्य निवडणुकीत आपल्यावरच बुमरँग होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा…

शीना-मिखाईल आपलीच अपत्ये

शीना व मिखाईल आपलीच मुले असून इंद्राणीसोबत आपण लग्नाशिवाय (लिव्ह इन) राहत होतो, असा धक्कादायक खुलासा सिद्धार्थ दास याने केला…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या