जर्जर झालेली पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना अजनी वसाहतीत शुक्रवारी…
जर्जर झालेली पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना अजनी वसाहतीत शुक्रवारी…
धार्मिक व्रतवैकल्यांची धामधूम घेऊन आलेल्या श्रावण आणि भाद्रपद महिन्यांत सणासुदीचा उत्साह आहे.
लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला त्या उद्देशाकडे दुर्लक्ष करून केवळ देखावे आणि सजावटीवर लाखो रुपये खर्च केले जात…
देशात लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या वाढली असल्याने डिझेल आणि पेट्रोलमुळे प्रदूषण वाढत आहे. त्याचा परिणाम निसर्गावर आणि मनुष्याच्या जीवनावर होत…
जिल्ह्य़ात डेंग्यूने पाच लोकांचा मृत्यू झाला असून २९० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ताप, मलेरिया, व्हायरल फीवरचे ४०० रुग्ण भरती आहेत.
लंबोदर गणपती.. कुठे केवळ गजमुख.. एकाच रंगात रंगलेला ‘एकरंगी’.. मृदंगावर थाप देणारा नर्तक, अशी विविध रूपे इवल्याशा हातातून साकारली.
लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये ऐक्य भाव निर्माण व्हावा यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना समाजात रुजवली.
जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी आणि नाशिक तालुका वगळता इतरत्र पावसाची स्थिती जेमतेमच असल्याने रब्बीपाठोपाठ खरीप हंगामही धोक्यात आला आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही प्रवाशांची सेवा करीत असून नफा-तोटय़ाचा विचारही महामंडळाने केलेला नाही.
शहराची जीवनवाहिनी असणाऱ्या पांझण व रामगुळणा या नद्यांची स्वच्छता मोहीम लोकसहभागातून येथील मनमाड बचाव समितीच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली.
स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात वेगवेगळी शक्कल लढवून मुद्रांक शुल्क चुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शासन निर्णयाने चांगलाच चाप बसल्याचे अधोरेखित झाले आहे.
केबल टीव्ही आणि त्यापाठोपाठ डझनांवरी उपग्रह वाहिन्यांचा पसारा वाढला, तेव्हा भारतीय प्रेक्षकांनी ज्ञान-मनोरंजनाचे एकमेव आकर्षण असलेल्या दूरदर्शन वाहिनीशी कृतघ्नतेचा कळस…