
सध्याच्या वातावरणात हा शेअर आयपीओच्या बऱ्याच कमी किमतीत उपलब्ध आहे.
सध्याच्या वातावरणात हा शेअर आयपीओच्या बऱ्याच कमी किमतीत उपलब्ध आहे.
यंदा रस्ते बांधणीवर दिलेला भर तसेच चांगला पाऊस यामुळे वाहनांना चांगली मागणी अपेक्षित आहे.
आज कॉस्टिक सोडय़ाचे उत्पादन करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते.
५०० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर तुम्हाला येत्या दोन वर्षांत ४० टक्के परतावा देऊ शकेल.
किंबहुना आपण घेतलेल्या कंपनीचा शेअर चांगला असेल तर तो शेअर पुन्हा खरेदी करावा.
नोटाबंदी आणि जीएसटीमुळे गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीची कामगिरी निराशाजनक होती.
सध्या कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी ५८ टक्के उलाढाल सोडा अॅशची आहे.
कीटकनाशक, तण नाशक आणि बुरशीचा नाश करणारी अशी विविध प्रकारची नाशकांचे ही कंपनी उत्पादन करते.
कुठल्याही गुंतवणूकदाराला काळजी वाटावी अशीच ही स्थिती आहे.
शेअर बाजारातील प्रदीर्घ कालावधीसाठी केलेली गुंतवणूक उत्तम परतावा देते हे सिद्ध झाले आहे.
महिंद्र अॅकण्ड महिंद्र लि. काही कंपन्यांबद्दल जास्त सांगावे लागत नाही. गेली अनेक वर्षे या कंपन्या आपल्या देशाच्या उन्नतीला, जीडीपीला आणि…
एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्स या कंपनीचा ‘आयपीओ’ चार महिन्यांपूर्वीच आला होता