
आयुष्यात लाज, शरम वाटावी असे प्रसंग घडतच असतात. त्यामागे असतो, ‘लोक काय म्हणतील?’ या भावनेचा बागुलबुवा. पण प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट…
आयुष्यात लाज, शरम वाटावी असे प्रसंग घडतच असतात. त्यामागे असतो, ‘लोक काय म्हणतील?’ या भावनेचा बागुलबुवा. पण प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट…
त्या अंतिम काळात स्वामीजी आणि शिष्या भगिनी निवेदिता यांच्यात नेमके काय संभाषण झाले असेल? गुरुशिष्य म्हणून… जवळचे सहकारी म्हणून. एकमेकांबद्दल…
प्रत्येकाला प्रश्न पडत असतात, आणि जोपर्यंत त्याची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत माणूस अस्वस्थ राहतो. प्रश्नांचे मोल कशात आहे? जो प्रश्न…
भावनिक आरोग्याचे वेगवेगळे आयाम पुढे आणणारे संवाद साधताना स्वत: कोणताही अभिनिवेश न धारण करणे हे संवादकाचे महत्त्वाचे कौशल्य आहे.
‘मनआरोग्य’ क्षेत्रामध्ये व्यसनाधीनतेवरचं समुपदेशन खूप खडतर समजलं जातं, तरीही दोन भिन्न पार्श्वभूमी आणि प्रशिक्षण मिळालेले उजवे आणि डावे एकजीव होऊन…
जिवंत असताना जाळते ती ‘चिंता’ आणि मृत्यूनंतर जाळते ती ‘चिता’. दोहोंमध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक. या अर्थाचा संस्कृत श्लोक तुम्ही…
मानसिक वेदनेबाबतच्या गैरसमजुतींचा सामना करण्यासाठी कुटुंबाने शक्ती एकवटायला हवी. त्याबरोबरच भावनिक आस्था असणाऱ्या मंडळींनीही सक्रिय होणं गरजेचं आहे. मनआजारांवरचा कलंक…
हिंदी चित्रपटांतील गाणी म्हणजे ‘भावनांक’ या संकल्पनेचे आपोआप उलगडत जाणारे पापुद्रे. सर्व रसांचा परिपोष करणारी ही गाणी ऐकणं म्हणजे मानसशास्त्र…
‘अ’भावी पालकत्वामध्ये अशी भूमिका असते की कान देऊन ऐकायचे, फक्त पाहायचे नाही तर ‘अवलोकन’ करायचे परंतु जरूर पडेपर्यंत कृती करायची…
विद्यार्थ्यांच्या स्वकेंद्रित भावनांना परकेंद्रित करायचं आणि पुढे सर्वकेंद्रित करायचं. या ध्येयामुळे अधिकाधिक कल्पना विकसित होत गेल्या. प्रत्यक्षात आल्या आणि यातून…
करोनाकाळाला आपण सरावलो होतो आणि तो सरण्याच्या खुणा दिसू लागल्या होत्या त्या काळातली गोष्ट. महाराष्ट्र सरकारच्या, उच्च शिक्षण विभागाने एक…
एकेका महापुरुषाला मर्यादित कक्षेमध्ये जखडून टाकायचं की, सारे पूर्वग्रह दूर ठेवून त्यांना छान, मन:पूर्वक घट्ट भेटायचं ही आपली निवड असते.…