
विशेषत: यश-अपयश, संघर्ष-समतोल, एकाग्रता-अनेकाग्रता याची गुंतागुंत समजून सांगत मनाला शांतीच्या डोहापर्यंत आणण्याचे काम सतरा खेळप्रकारांच्या दीडशेहून अधिक तरुण खेळाडूंना गेली…
विशेषत: यश-अपयश, संघर्ष-समतोल, एकाग्रता-अनेकाग्रता याची गुंतागुंत समजून सांगत मनाला शांतीच्या डोहापर्यंत आणण्याचे काम सतरा खेळप्रकारांच्या दीडशेहून अधिक तरुण खेळाडूंना गेली…
कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन करताना ज्यांच्यासाठी हा अनुभव तयार केला जातो त्यांच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवणं हे आदितत्त्व असतं, परंतु अनेकदा ढिसाळपणे…
अंत:करणातील स्फूर्ती आणि विचारवर्तनातली शिस्त ज्या व्यक्तींना इतरांपर्यंत पोहोचवता येते त्यांना आपण त्या त्या क्षेत्रातील दिग्गज म्हणतो. त्यातले काही तर…
आयुष्यात लाज, शरम वाटावी असे प्रसंग घडतच असतात. त्यामागे असतो, ‘लोक काय म्हणतील?’ या भावनेचा बागुलबुवा. पण प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट…
त्या अंतिम काळात स्वामीजी आणि शिष्या भगिनी निवेदिता यांच्यात नेमके काय संभाषण झाले असेल? गुरुशिष्य म्हणून… जवळचे सहकारी म्हणून. एकमेकांबद्दल…
प्रत्येकाला प्रश्न पडत असतात, आणि जोपर्यंत त्याची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत माणूस अस्वस्थ राहतो. प्रश्नांचे मोल कशात आहे? जो प्रश्न…
भावनिक आरोग्याचे वेगवेगळे आयाम पुढे आणणारे संवाद साधताना स्वत: कोणताही अभिनिवेश न धारण करणे हे संवादकाचे महत्त्वाचे कौशल्य आहे.
‘मनआरोग्य’ क्षेत्रामध्ये व्यसनाधीनतेवरचं समुपदेशन खूप खडतर समजलं जातं, तरीही दोन भिन्न पार्श्वभूमी आणि प्रशिक्षण मिळालेले उजवे आणि डावे एकजीव होऊन…
जिवंत असताना जाळते ती ‘चिंता’ आणि मृत्यूनंतर जाळते ती ‘चिता’. दोहोंमध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक. या अर्थाचा संस्कृत श्लोक तुम्ही…
मानसिक वेदनेबाबतच्या गैरसमजुतींचा सामना करण्यासाठी कुटुंबाने शक्ती एकवटायला हवी. त्याबरोबरच भावनिक आस्था असणाऱ्या मंडळींनीही सक्रिय होणं गरजेचं आहे. मनआजारांवरचा कलंक…
हिंदी चित्रपटांतील गाणी म्हणजे ‘भावनांक’ या संकल्पनेचे आपोआप उलगडत जाणारे पापुद्रे. सर्व रसांचा परिपोष करणारी ही गाणी ऐकणं म्हणजे मानसशास्त्र…
‘अ’भावी पालकत्वामध्ये अशी भूमिका असते की कान देऊन ऐकायचे, फक्त पाहायचे नाही तर ‘अवलोकन’ करायचे परंतु जरूर पडेपर्यंत कृती करायची…