
विदेशी नागरिकांवर दाखल गुन्ह्यांमध्ये पश्चिम बंगाल पहिल्या तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे.
(वरिष्ठ प्रतिनिधी, लोकसत्ता)
पोलीस विभाग, न्यायालय, सायबर गुन्हे आणि गुन्हेगारी जगतातील वृत्त संकलन करणे, विश्लेषण करणे, आणि जनजागृती करून माहिती पुरविणे.तसेच सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्यांवर समूपदेशन आणि वृत्तलेखन करणे.
विदेशी नागरिकांवर दाखल गुन्ह्यांमध्ये पश्चिम बंगाल पहिल्या तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे.
महाराष्ट्र सरकारने जरी महिला सुरक्षेला प्राधान्य दिल्याचा दावा केला असला तरी महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य देशात चवस्था स्थानावर आहे.
राज्यात ५ हजार ६९ गुन्हे दाखल असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.
लहान मुला-मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यासंदर्भात देशभरात १ लाख ६२ हजार गुन्हे दाखल झाले आहे.
आरतीच्या सहाऱ्याने आम्ही जगत होतो, परंतु, आमचं नशिब एवढं फुटकं की आमचा एकमेव आधारसुद्धा दैवाने हिरावल्या गेला.
गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे आर्थिक फसवणूक आणि ऑनलाईन लैंगिक शोषण केल्याचे आहेत.
लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात टीबी झाल्यामुळे पतीच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. तो एचआयव्हीग्रस्त असल्याचे निदान झाले. तरीही महिलेने दोघांच्याही आरोग्याची…
पोलीस विभाग, महसूल विभाग, महापालिका आणि मंत्रालय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक लाच मागितल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
गेल्या आठवड्यात राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या मेडिकल रुग्णालयातील कार्यक्रमासाठी शहर वाहतूक शाखा आणि अजनी वाहतूक विभागाने अचूक नियोजन केले होते.
देशातील ३१ हजार ९८२ महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे.
गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीचा विचार केल्यास अनुसूचित जातीच्या नागरिकांवर अन्याय-अत्याचारांच्या घटनांमध्ये जवळपास सात हजार गुन्ह्यांनी वाढ झाली आहे.
हत्याकांडांपैकी प्रियकर-प्रेयसी, अनैतिक संबंध, चारित्र्यावर संशय आणि क्षुल्लक कारणावरून तब्बल ३४ हत्याकांड घडलेले आहेत.