भाजपमध्ये मिळणारे महत्त्व, मंत्रिमंडळात झालेला समावेश, बीडमधील पराभव, मराठवाड्यातील बिघडलेले सामाजिक वातावरण व ते दुरुस्त करण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न या…
भाजपमध्ये मिळणारे महत्त्व, मंत्रिमंडळात झालेला समावेश, बीडमधील पराभव, मराठवाड्यातील बिघडलेले सामाजिक वातावरण व ते दुरुस्त करण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न या…
राज्यात दीड कोटी तर देशपातळीवर १२ कोटी बंजारा समाजाची लोकसंख्या आहे. त्यामुळे राठोड यांना प्रत्येकवेळी मंत्रीपदाची संधी मिळालेली आहे.
महायुती सरकारने २०२४-२५च्या अर्थसंकल्पात ८ लाख २३ हजार ३४४ रुपयांची तरतूद केली होती. मात्र प्रत्यक्षात सर्व विभागांचा एकत्रित निधी वापर…
कामगार विभागाने सर्वोच्च न्यायालय, भारताचे नियंत्रक व महालेखापाल तसेच केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या आदेशाकडे कानाडोळा करत ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम…
अखेर केंद्र सरकारने कानउघाडणी केल्यानंतर रस्त्यांची कामे हाती न घेण्याचे आदेश ‘मनरेगा’ आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
केंद्राकडून निधीही थांबवण्यात आल्याने दीड लाख शेतकऱ्यांनी शेतात अर्धवट खोदलेल्या विहिरी आता पावसाळ्यात गाळाने बुजल्या जाण्याची भीती आहे.
परीक्षेच्या नियमांच्या नावाखाली शाळांमध्ये बुरखाबंदी करण्याची मंत्री राणे यांची मागणी धर्मात हस्तक्षेप करणारी आहे, असा आरोप आमदार शेख यांनी केला.
राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत असल्या तरी अधिकाऱ्यांची रखडलेली पदोन्नती आणि पात्र अधिकाऱ्यांची वानवा यामुळे ३६…
महायुती सरकारविरोधात बोलता येईना आणि ‘रिपाइं’ला राजकीय लाभही मिळेना, अशी रामदास आठवले यांची कोंडी झाली आहे.
अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघांमध्ये भाजपचेच प्राबल्य दिसत असले, तरी त्या पक्षातून एकही ‘बौद्ध’ आमदार निवडून आलेला नाही.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ‘इतर मागास वर्ग’ (ओबीसी) आमदारांचा टक्का वाढला आहे.
आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याचा महायुतीचा निर्धार असला तरी मुंबईत २२ जागा जिंकलेल्या महायुतीने केवळ दोघांनाच मंत्रीपदाची संधी दिली आहे.