
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षातील नेत्यांचे वागणेच बदलले.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षातील नेत्यांचे वागणेच बदलले.
नऊ वर्षांपूर्वी गाजावाजा करून सुरू केलेल्या स्मार्ट सिटी योजनेला केंद्र सरकारने मार्च २०२५ पासून निधी देणे बंद केले.
नागपूरसारख्या भाजप बालेकिल्ल्यात मंडळ यात्रेची सुरुवात करून पवारांनी सत्तारूढ पक्षाच्या अंगणातच आव्हान दिले.
२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदावर असताना फडणवीस यांनी नंबर दोन कोण ? याची चर्चाच होऊ दिली नाही, उलट…
मंडल आयोगाला भाजपने विरोेध केला होता. अडवाणी यांच्या श्रीराम रथयात्रेला ‘कमंडल’ यात्रा म्हणून भाजप विरोधकाकडून संबोधले जात होते.
काँग्रेसला गटबाजी नवीन नाही, या पक्षाच्या जिवंतपणाचे ते लक्षण मानले जाते. नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस तर यासाठीच प्रसिद्ध आहे.
नागपूरमध्ये सुटीच्या दिवशी बीअर बारमध्ये बसून सरकारी फाइल्सवर स्वाक्षरी करणाऱ्या एका अधिकाऱ्याचे ध्वनिचित्रमुद्रण ‘व्हायरल’ झाल्याने सरकारी कामकाजाबाबतच्या गोपनीयतेचीही चर्चा सुरू…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या तीन प्रमुख नेत्यांच्या नागपूर जिल्ह्यात सध्या निष्ठावंत…
भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तयारीची जबाबदारी माजी नगरसेवकांच्या खांद्यावर टाकली आहे ,ऐवढेच नव्हे तर संघटनात्मक पातळीवरील नियुक्त्या करतानाही त्यांना विश्वासात…
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांवर गेल्या तीन वर्षांत देशात महिलांच्या संख्येत घट झाली. महाराष्ट्रात मात्र चित्र…
राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचा सर्वात मोठा राजकीय शत्रू कोण असेल तर ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते…
ते येणार याची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणाला नव्हती, माध्यमांनाही कळवण्यात आले नाही, त्यांनी स्वत:हून विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली नाहीत.