स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील पहिल्या टप्प्याची घोषणा नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील पहिल्या टप्प्याची घोषणा नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाली.
महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेची निवडणूक राजकीय चर्चेचा विषय ठरली कारण राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील मित्रपक्ष या निवडणुकीत परस्परांविरोधात उभे ठाकले आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या काळात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरात लावणीसह दिवाळी मिलन साजरे केल्याने असंवेदनशीलतेची टीका होत आहे.…
सर्व विरोधी पक्षाकडून काढण्यात येणारा मोर्चा म्हणजे आगामी निवडणुकामध्ये पराभवाची भीती वाटत असल्याने केले जाणारे ‘ कव्हर फायरिंग’ आहे, अशी…
गडकरींना आत्ताच जुन्या कार्यकर्त्यांचा आठव का व्हावा, असा सवालही त्यांच्याच पक्षातून अर्थात भाजपमधूनच केला जात आहे.
इच्छुकांची प्रचंड गर्दी, मित्रपक्षांशी जागा वाटपाचे समीकरण, आरक्षण यामुळे एखाद्याला तिकीट मिळाले नाही तर तो बंडखोरी करू शकतो या भीतीने…
गुरुवारी नागपुरात बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपची याबाबत भूमिकाच स्पष्ट केली. ते म्हणाले जेथे आम्ही सक्षम आहोत तेथे आम्ही स्वबळावरच लढणार, निवडणुकीनंतर…
गोंदिया हा ज्यांना राजकीयदृष्ट्या मालकीचा वाटतो, त्याच्या निर्मितीतच शिवणकर यांचा सिहांचा वाटा होता, पण त्यांनी कधी या जिल्ह्यावर मालकी हक्क…
जुलैपासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागपूर विभागासह राज्याच्या सर्वच भागात अतिवृष्टी, नद्यांना आलेला पूर, त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले.
राजकारणासोबतच कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा राजकारणाच्या पलिकडच्या संघटनांवर असणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अग्रस्थानी आहेत, मुंबईतील विविध पक्षाचे…
पहिल्या जी.आर.मुळे ओबीसी नाराज झाले आणि त्याबाबतच्या स्पष्टीकरणाने पुन्हा मराठे नाराज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आरक्षण प्रकरणात सरकारची संपूर्णत: कोंडी…
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रयत्नाचा सर्वत्र निषेध केला जात आहे. मात्र राज्यातील महायुती सरकारमधील नागपुरातील मंत्री किंवा…